शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

दुष्काळाचे सावट दूर होईल : कपिल पाटील

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 7, 2023 16:14 IST

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात रघुनाथ नगर येथे पाटील यांनी भेट दिली.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : श्रीकृष्णाच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळाचे सावट दूर होईल असा विश्वास केंद्रिय मंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

संकल्प प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात रघुनाथ नगर येथे पाटील यांनी भेट दिली. यावेळी भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. रविंद्र फाटक व इतर उपस्थित होते. श्रीकृष्णाच्या आशिर्वादाने आज पावसाला सुरूवात झाली आहे. आजच्या उत्सावाचा आनंद देशात इतर कुठेही नाही जितका ठाणे जिल्ह्यातील तरुणांमध्ये दिसून येत आहे असे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी सर्वांना दहीकालाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पाटील यांच्या हस्ते काही गोविंदा पथकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गोविंदा पथकांचे त्यांनी कौतुक केले.

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील