शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

जिल्ह्यात पावसाची रिपरिप; झाडे कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 01:00 IST

घोडबंदर रोडवर भाजीपाल्याचा ट्रक उलटला

ठाणे : घोडबंदर रोडवरील पातलीपाडा उड्डाणपुलाजवळ बंगळुरूहून गुजरातकडे जाणारा भाजीपाल्याने भरलेला ट्रक मध्यरात्री २.३० च्या सुमारास उलटला. यातील चालकासह चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या सरी पडल्या.ट्रक दुर्घटनेतील चालक मोहम्मद वारिस (३०) याच्या डोक्याला व कंबरेला गंभीर दुखापत झाली. सहप्रवासी जाकीर हुसेन (४८) याच्या डोक्याला, इम्तियाज गफूर (२३) आणि मोहम्मद युसूफ अली (४५) या दोघांच्या हातापायाला किरकोळ दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले आहे. मानपाडा चितळसर पोलीस पुढील तपास करीत आहेत.दरम्यान, ठाणे शहरातील सरस्वती हायस्कूलजवळ एक झाड पडून पाच कारचे नुकसान झाले. या ठिकाणी किरकोळ आगीची घटनाही घडली. मुंब्रा येथील शंकर मंदिराजवळ एक झाड आणि नौपाड्यातील एक झाड धोकादायक स्थितीत आहे.बारवी धरणात २७ मिमी पाऊसबारवी धरणात २४ तासांत २७ मिमी पाऊस पडला आहे. या धरणातील खानिवरे, कान्होळ, पाटोळ या पाणलोट क्षेत्रातही कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्या या धरणाची पाणीपातळी ६५.८५ घनमीटर असून ५६.५९ टक्के पाणीसाठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ९८.९२ टक्के पाणीसाठा होता. आंध्र धरणात काही दिवसांच्या तुलनेत ३२ मिमी, भातसा ४४ मिमी, मोडक सागरमध्ये ६१, तानसात ४४ मिमी, तर मध्यवैतरणातही कमी पाऊस पडला आहे.जिल्ह्यात दिवसभरात श्रावण सरी कोसळल्या. दिवसभरात सरासरी २५.८ मिमी पाऊस पडला. यामध्ये ठाणे परिसरात २१, कल्याणला १७.९, मुरबाड ४७.८, भिवंडीला १२, शहापूरला ३५.५, उल्हासनगर २४ आणि अंबरनाथला २२ मिमी कमी पाऊस पडला आहे.