शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

पंतप्रधानांकडून चालकांचा सन्मान दिन; मात्र शासनाकडून त्यांचे पदे संपुष्ठात!

By सुरेश लोखंडे | Updated: September 17, 2023 17:20 IST

ठाणे : राज्य शासनाने आदेश जारी करून वाहन चालक पद संपुष्ठात आणले आहे. चालकांना पदमृत घाेषीत केलेला निर्णय मागे ...

ठाणे : राज्य शासनाने आदेश जारी करून वाहन चालक पद संपुष्ठात आणले आहे. चालकांना पदमृत घाेषीत केलेला निर्णय मागे घेऊन त्यांचे आयुर्मान वाढवण्याची मागणी करीत चालकांवरील हा अन्याय दूर करा, असे ‘वाहन चालकाचा सन्मान दिन समारंभात येथील जिल्हा परिषदेचे वाहन चालक शेलार यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रादंशीक परीवहन अधिकारी जयंत पाटील व उपप्रादेशीक परिवहन अधिकार्यांनी त्यांचा सत्कार केला.    

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केंद्र शासनाने वाहन चालकाचा सन्मान दिन भारत भर साजरा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार रविवारी परिवहन विभागाने या सन्मान दिनाचा कार्यकम साजरा केला. त्यावेळी जिल्हा परिषदेचे शेलार यांनी राज्य शासनाचे लक्ष वेधले. वाहान चालकांचा देशाच्या जडणघडणमध्ये मोलाचा वाटा आहे.

काेराेनामध्ये सर्व बंद असताना लसचा पुरवठा, ऑक्सिजन टॅन्कर, डेट्टबॉडी आदी क्षेत्रात वाहन चालकांनी महत्वाचे व उत्कृष्ट काम केले. त्यामूळे पंतप्रधानानी वाढदिवसाचे औचित्य साधून ‘वाहन चालकाचे सन्मान दिन’ साजरा करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले. मात्र राज्य शासनाने कर्मचारी आकृतीबंधातून वाहन चालकांची पदे संपुष्ठात काढून चालकांवर अन्याय केल्याचे वास्तव या कार्यक्रमानिमित्त चालकांनी मांडले.