शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

यंदा पालघरच्या ग्रामीण भागात मुबलक पाणी

By admin | Updated: August 18, 2015 23:10 IST

संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवित असून पालघर जिल्ह्यात

पालघर : संपूर्ण महाराष्ट्र राज्य पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी राज्य शासन जलयुक्त शिवार अभियान हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवित असून पालघर जिल्ह्यात या अभियानांतर्गत ५१ गावांमध्ये कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक वर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई दूर होऊन मुबलक पाणीसाठा निर्माण होईल, असा विश्वास पालकमंत्री विष्णू सवरा यांनी व्यक्त केला.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मौजे खरशेत येथील वनबंधाऱ्यातील पाणीसाठ्याचे जलपूजन शनिवारी त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि.प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. प्रकाश पवार इ. मान्यवर उपस्थित होते.या अभियानांतर्गत जिल्ह्यातील पालघर- ४, वसई- ४, डहाणू- ४, तलासरी- ४, वाडा- ५, विक्रमगड- ७, जव्हार- ११ तर मोखाडा- ११ गावांची निवड करण्यात आली असूनपावसाचे वाहून जाणारे पाणी शिवारातच बंधारे, गावतलाव, पाझरतलाव, सिमेंट बंधारे यांच्या माध्यमातून अडविण्यात आले आहे. त्यामुळे भूगर्भाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विहिरी व बोअरवेलना पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगून नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन केले. (वार्ताहर)