शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

डोंबिवली एमआयडीसीमधील कारखान्यांचे रसायनमिश्रीत पाणी गटारात, दुर्गंधीने नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 17:03 IST

 डोंबिवली येथील एमआयडीसी फेज २ मधील आशापूरा मंदिर परिसरामध्ये विविध कंपन्यांचे रसायनमिश्रीत पाणी रस्त्यावरून गटारात जात आहे.

 डोंबिवली - येथील एमआयडीसी फेज २ मधील आशापूरा मंदिर परिसरामध्ये विविध कंपन्यांचे रसायनमिश्रीत पाणी रस्त्यावरून गटारात जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील नागरिक शशिकांत भास्कर यांनी ही समस्या असल्याचे सोशल मीडियावर टाकल्याने त्यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर त्या परिसरातील एमआयडीसीचे चेंबर फुटल्यामुळे ते पाणी बाहेर येत असल्याचे निदर्शनास आले.आधीच एमआयडीसी परिसरातील नागरिक प्रदुषणाच्या समस्येमुळे हैराण असतांनाच या घटनेमुळेही नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. दिवसभर तेथून पाणी बाहेर पडत होते, आणि बाजुच्या गटारात जात होते. उन्हाचा तडाका वाढल्याने त्या पाण्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात सर्वत्र पसरली होती. दोन दिवसांपासून हा प्रकार घडला असून रात्रीच्या वेळेत दर्प वाढत असल्याचे सांगण्यात आले. चेंबर जरी फुटलेले असले तरी एमआयडीसी अथवा प्रदूषण महामंडळ विभागाच्या संबंधितांनी त्यावर तातडीने उपाययोजना करत त्या तुटलेल्या चेंबरची दुरुस्ति करण्याची आवश्यकता होती, पण तसे काही झाले नसल्याचे सांगण्यात आल्याने रहिवाश्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीMIDCएमआयडीसीthaneठाणे