शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

डोंबिवली स्थानकातील गैरसोयींची सुळेंकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 01:08 IST

अरुंद पुलावरील गर्दी; मनसेने केले होते टिष्ट्वट; अडचणीकडे लक्ष न दिल्यास आंदोलनाचा दिला इशारा

डोंबिवली : डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल बंद झाल्याने मधल्या पुलावर होणारी प्रवाशांची गर्दी जीवघेणी ठरत आहे. त्यामुळे होणारी गैरसोय आणि संभाव्य अपघाताच्या मनसेने केलेल्या तक्रारीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दखल घेत प्रवाशांच्या समस्या सुटाव्यात, असे टिष्ट्वट केले आहे.मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी बुधवारी रेल्वे प्रशासनाला मधल्या पादचारी पुलावरील जिन्यामध्ये होणाऱ्या गर्दीचा व्हिडीओ पाठवून काम लवकरात लवकर करा आणि प्रवाशांचे हाल थांबवा, असे म्हटले होेते. ते म्हणाले की, या स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पूल सहा महिन्यांपासून बंद आहे. सध्या जुन्या पूल पाडून तेथे नवीन पुलासाठी खोदकाम करण्यात आले आहे. मे २०२० पर्यंत नवीन पुलाचे काम करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.मात्र, पुलाच्या कामामुळे सध्या मधल्या पुलावर प्रचंड ताण पडत आहे. गर्दीच्या वेळी एखादा अपघात होऊ शकतो. ते टाळण्यासाठी लवकरात लवकर नवीन पादचारी पूल बांधावा व गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी लक्ष द्यावे, अशी तक्रार कदम यांनी रेल्वे मंत्रालय, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, विभागीय व्यवस्थापक, महाव्यवस्थापक मध्य रेल्वे आदींकडे टिष्ट्वटरद्वारे केली होती.त्यात पादचारी पुलावर होणाºया गर्दीचा व्हिडीओही होता. त्या टिष्ट्वटची रेल्वे प्रशासनाने तसेच सुळे यांनीदेखील दखल घेऊन डोंबिवलीकरांना होणाºया त्रासातून सुटका झाली पाहिजे, अशी भावना व्यक्त केली. लवकरात लवकर या प्रवाशांच्या अडचणीकडे लक्ष द्यावे, अन्यथा डोंबिवलीकरांच्या रोषाला सामोरे जाण्यास रेल्वेने तयार राहावे, असा इशाराही दिला होता.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेMNSमनसे