शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

Dombivali: भारतात 'खलिस्तान'ची निर्मिती होणे अशक्य, अनय जोगळेकर यांचं प्रतिपादन

By प्रशांत माने | Updated: October 8, 2023 15:31 IST

Khalistan: भारतात खलिस्तान निर्माण होणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही, असे प्रतिपादन पत्रकार, स्तंभ लेखक व राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांनी डोंबिवलीत शनिवारी केले.

- प्रशांत मानेडोंबिवली - भारतात खलिस्तान निर्माण होणे कोणत्याही परिस्थितीत शक्य नाही, असे प्रतिपादन पत्रकार, स्तंभ लेखक व राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर यांनी डोंबिवलीत शनिवारी केले. डोंबिवलीच्या अभ्युदय प्रतिष्ठान संचालित नाना ढोबळे स्मृती ग्रंथालयाने टिळकनगर विद्या मंदिर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात "खलिस्तान - काल, आज आणि उद्या " या विषयावर ते बोलत होते. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभ्युदय प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद जोशी होते.

जोगळेकर पुढे म्हणाले शीख पंथ हा मुळात भक्तीमार्गासाठी श्री गुरुनानक देव यांनी स्थापन केला. नंतरच्या काळामध्ये खालसा पंथाची स्थापना मुघली अत्याचारां विरोधात लढण्यासाठी केली गेली. मात्र ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे शिखांना हिंदूंपासून वेगळे काढण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे  खलिस्तानवादी शिखांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पाठिंबा देत आहेत. पण प्रत्यक्ष पंजाब मध्ये ९५% पेक्षा अधिक शिखांचा खलिस्तानला विरोध आहे याकडे जोगळेकर यांनी लक्ष वेधले. सध्याच्या मोदी सरकारने कॅनडाच्या ४१ राजनैतिक अधिकाऱ्यांना परत पाठवायची भूमिका घेऊन ट्रुडो यांच्या खोडसाळपणाला चोख प्रत्युत्तर दिले आहे, असेही   जोगळेकर म्हणाले.

टॅग्स :Indiaभारतdombivaliडोंबिवली