शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर मधील खाडया व नाले कचऱ्याने भरले; पालिकेची नालेसफाई फोल तर कचरा टाकणारायांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 14:09 IST

मीरा भाईंदर शहराच्या उत्तरेस वसईची खाडी तर दक्षिणोस जाफरी खाडी आहे. पश्चिमेस समुद्र आहे. या शिवाय शहराच्या अंतर्गत भागात येणाराया नवीखाडी, मोर्वा , राई, मुर्धा, नवघर, घोडबंदर, वरसावे, जयअंबे नगर, नाझरेथ आदी खाडय़ा , उपखाडय़ा व नैसर्गिक प्रवाह आहेत.

लोकमत न्युज नेटवर्कमीरारोड - खाडय़ा ह्या संरक्षित असल्या तरी मीरा भाईंदर महापालिकेसह लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षा मुळे खाडय़ांसाह नाले देखील प्लास्टीक बाटल्या, पिशव्या तसेच अन्य कचरायाने भरले आहेत. त्यामुळे पालिकेची नाले सफाई कुचकामी ठरली आहे. दुसरीकडे खाडी - नाल्यात कचरा टाकणारायांवर कारवाई न करता उलट त्यांना पाठीशी घातले जात आहे.मीरा भाईंदर शहराच्या उत्तरेस वसईची खाडी तर दक्षिणोस जाफरी खाडी आहे. पश्चिमेस समुद्र आहे. या शिवाय शहराच्या अंतर्गत भागात येणाराया नवीखाडी, मोर्वा , राई, मुर्धा, नवघर, घोडबंदर, वरसावे, जयअंबे नगर, नाझरेथ आदी खाडय़ा , उपखाडय़ा व नैसर्गिक प्रवाह आहेत. संविधान, कायदे तसेच विविध न्यायालये, हरीत लवाद, शासन आदींच्या आदेशा नुसार खाडय़ा , नैसर्गिक प्रवाह संरक्षित आहेत. पर्यावरणाच्या व जैवविविधतेच्या अनुषंगाने त्या प्रदुषण आणि अतिक्रमण  विरहीत ठेवण्याची जबाबदारी पालिका, लोकप्रतिनिधी व शासन यंत्रणोची आहे. शिवाय पावसाचे पाणी वाहुन नेणाराया या शहराच्या जीवन वाहिन्या आहेत.परंतु पालिका, लोकप्रतिनिधी, राजकारणी आणि भुमाफियांच्या संगनमताने सर्रासपणे खाडय़ां व संरक्षित परिसरात भराव करुन बेकायदेशीर बांधकामे राजरोस होत आहेत. या बेकायदा बांधकामांना नोट आणि वोट च्या अनुषंगाने पाठीशी घातले जातेच उलट सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातात. खाडी व नाल्यांच्या आजुबाजुला मोठय़ा प्रमाणात झोपडपट्टय़ा व बांधकामे सातत्याने होत असुन त्यात वास्तव्य करणारायां कडुन रोज नित्यनियमाने कचरा हा थेट खाडी, नाल्यात बेकायदेशीरपणे टाकला जातो. पालिकेच्या बंदिस्त नाल्या वाटे देखील कचरा खाडीत साचतो. सततच्या कचराया मुळे खाडी, नाले भरुन जातात व पाण्याच्या प्रवाहात अडथळा होतो.गणेश देवल, जय अंबे, मुर्धा, राई, नवी खाडी, जाफरी खाडी आदी भागात तर कचरायाने खाडी, नाले खच्चुन भरले असुन काही ठिकाणी तर एका टोका वरुन दुसराया टोकास सहज चालत जाता येते अशी स्थिती झाली आहे. वर्षभर लोकं कचरा टाकत असल्याने पावसाळ्या आधी सदर कचरा काढणे  जिकरीचे होते. अनेक ठिकाणी तर मजुर लावुन कचरा काढावा लागण्याची पाळी येते. 

 

पुन्हा नवा कचरा पडुन खाडी, नाले जाम होतात. यातुन आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोच शिवाय पावसात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होतो. कचरा थेट खाडी, समुद्रात तसेच कांदळवनात जाऊन अडकतो. जेणे करुन जलप्रदुषण होऊन पर्यावरणाचा राहास होतो. परंतु महापालिका कचरा टाकणारायां विरोधात कठोर कारवाई करत नाही तर नगरसेवक, राजकारणी देखील या गंभीर समस्येवर मुग गिळुन गप्प असतात.