शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

भिवंडीतील पाईपलाईन रस्त्याची दुरावस्था; गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी

By नितीन पंडित | Updated: September 14, 2023 19:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी : शहर व ग्रामीण भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून शहरातील मुख्य व अंतर्गत ...

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहर व ग्रामीण भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे.भिवंडी ठाणे मार्गावर नेहमीच प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.दररोज होणाऱ्या या वाहतूक कोंडीला पर्यायी रस्ता म्हणून काल्हेर ते ताडली- भादवड पाईपलाईन रस्त्याने नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात.मात्र या पाईपलाईन रस्त्यावर सध्या प्रचंड खड्डे पडले असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

        काल्हेर ते ताडाळी या पाईपलाईन रस्त्याची मे महिन्याच्या अखेरीस बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र निकृष्ट केलेल्या या दुरुस्ती मुळे पावसाळ्यात या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. भिवंडी व ठाणे प्रवास करणारे नागरिक मोठ्या प्रमाणात या पाईपलाईन रस्त्याचा वापर करीत असून पुन्हा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. 

         या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपण नेहमीच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना भेटून व पत्रव्यवहार करून या रस्त्याच्या दुरावस्थेची व्यथा मांडत आलो आहोत,आता गणेशोत्सव सण तोंडावर आला असल्याने गणेशोत्सवानिमित्त तरी या संपूर्ण रस्त्यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेने दुरुस्ती करावी अशी मागणी गुंदवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सुमित बाळ्या मामा म्हात्रे यांनी केली आहे.