शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

डोंबिवलीकरांनी महापालिकेचे घोडे मारले का?; माजी सभापतींचा केडीएमटीला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 00:14 IST

पनवेल, वाशी, ठाणे सेवा का नाही

डोंबिवली : शनिवारपासून केडीएमटी उपक्रमाने उसाटणेमार्गे पनवेल बस सुरू केली असून लवकरच वाशी आणि बेलापूर मार्गावर बस सोडण्यात येणार असल्याची घोषणा विद्यमान सभापती मनोज चौधरी यांनी केली आहे. कल्याणमधून बस सोडता, तर मग डोंबिवलीमधून का नाही, असा सवाल डोंबिवली मनसे शहराध्यक्ष तथा परिवहनचे माजी सभापती राजेश कदम यांनी केला आहे. डोंबिवलीकरांनी महापालिकेचे घोडे मारले आहे का? बस न सोडल्यास मनसे स्टाइलने समाचार घेऊ, असा इशारा कदम यांनी उपक्रमाला दिला आहे.

मिशन बिगिनअंतर्गत शनिवारपासून लांब पल्ल्यांच्या मार्गावर बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शनिवारी सभापती चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्याण-पनवेल मार्गावर बस वाहतूक सुरू झाली. यावेळी परिवहनचे सदस्य अनिल पिंगळे आणि उपक्रमाचे अधिकारी उपस्थित होते. लवकरच कल्याण-वाशी, कोकण भवन, कल्याण-ठाणे मार्गावर बस चालवल्या जातील, अशी घोषणा चौधरी यांनी केली. यावेळी चालक आणि वाहकांना तसेच प्रवाशांना सोशल डिस्टन्सचे नियम आणि खबरदारीचे पालन करण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. कल्याणप्रमाणे डोंबिवलीहूनही लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात याव्यात, अशी मागणी कदम यांनी केली आहे. डोंबिवलीकर कर भरत नाही का? मग डोंबिवलीहून पनवेल, वाशी, ठाणे बससेवा का सुरू करत नाही? असे सवाल कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. दोन शहरांमध्ये महापालिका दुजाभाव का करते? डोंबिवली पनवेल, वाशी, ठाणे बससेवा सुरू झालीच पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

टॅग्स :MNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका