शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

भांडवलशाहीविरोधात लढण्याची इच्छा फलद्रूप - बी.जी. कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:28 IST

मुस्लिम, दलित, आदिवासी यांनी एकत्र यावे. सगळ्या जातीधर्मांतील गरिबांनी एकत्र यावे आणि ब्राह्मणवाद तसेच भांडवलशाहीविरोधात लढावे,

कल्याण : मुस्लिम, दलित, आदिवासी यांनी एकत्र यावे. सगळ्या जातीधर्मांतील गरिबांनी एकत्र यावे आणि ब्राह्मणवाद तसेच भांडवलशाहीविरोधात लढावे, अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती इच्छा आता नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे फलद्रूप व्हायला लागली आहे. सीएए, एनआरसी, एनपीआर हा केवळ मुस्लिमांचा विषय नसून, हा संपूर्ण देशातील सर्व जातीधर्मांतल्या गरिबांसाठी आणि सर्वांसाठीच चिंतेचा विषय असल्याचे मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी गुरुवारी कल्याणमध्ये पत्रकारांसोबत बोलताना मांडले.संविधान बचाव समिती, कल्याणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कृष्णा टॉकीज मैदानावर जेएनयू, जामिया मिल्लिया आणि इतर विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला आणि नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीआर, एनआरसीच्या निषेधार्थ सभा झाली.संपूर्ण देशाला स्वत:च्याविरोधात उभे करुन मोदी आणि शहा यांनी देशावर उपकार केल्याची उपरोधिक टिका कोळसे पाटील यांनी यावेळी केली. ज्या देशातील विद्यार्थ्यांवर सरकार हल्ला करते, ते सरकार लायक नाही. ज्याने मोदींना विरोध केला, त्याला नेस्तनाबूत करण्यात आले आहे. मात्र, मोदी-शहांना घाबरू नका. कारण, जनशक्ती कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.>एनपीआरची यादी तयार करून त्याचाच एनआरसी केला जाईल, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केला. एवढेच नाहीतर, जेएनयू प्रकरणात अजून अटकेची कारवाई झालेली नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेच्या मागे कोण आहे, हे समोर आल्याने पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला.