शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भांडवलशाहीविरोधात लढण्याची इच्छा फलद्रूप - बी.जी. कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:28 IST

मुस्लिम, दलित, आदिवासी यांनी एकत्र यावे. सगळ्या जातीधर्मांतील गरिबांनी एकत्र यावे आणि ब्राह्मणवाद तसेच भांडवलशाहीविरोधात लढावे,

कल्याण : मुस्लिम, दलित, आदिवासी यांनी एकत्र यावे. सगळ्या जातीधर्मांतील गरिबांनी एकत्र यावे आणि ब्राह्मणवाद तसेच भांडवलशाहीविरोधात लढावे, अशी माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती इच्छा आता नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे फलद्रूप व्हायला लागली आहे. सीएए, एनआरसी, एनपीआर हा केवळ मुस्लिमांचा विषय नसून, हा संपूर्ण देशातील सर्व जातीधर्मांतल्या गरिबांसाठी आणि सर्वांसाठीच चिंतेचा विषय असल्याचे मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांनी गुरुवारी कल्याणमध्ये पत्रकारांसोबत बोलताना मांडले.संविधान बचाव समिती, कल्याणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कृष्णा टॉकीज मैदानावर जेएनयू, जामिया मिल्लिया आणि इतर विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला आणि नागरिकत्व सुधारणा कायदा, एनपीआर, एनआरसीच्या निषेधार्थ सभा झाली.संपूर्ण देशाला स्वत:च्याविरोधात उभे करुन मोदी आणि शहा यांनी देशावर उपकार केल्याची उपरोधिक टिका कोळसे पाटील यांनी यावेळी केली. ज्या देशातील विद्यार्थ्यांवर सरकार हल्ला करते, ते सरकार लायक नाही. ज्याने मोदींना विरोध केला, त्याला नेस्तनाबूत करण्यात आले आहे. मात्र, मोदी-शहांना घाबरू नका. कारण, जनशक्ती कोणत्याही ताकदीपेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.>एनपीआरची यादी तयार करून त्याचाच एनआरसी केला जाईल, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी केला. एवढेच नाहीतर, जेएनयू प्रकरणात अजून अटकेची कारवाई झालेली नाही. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या घटनेच्या मागे कोण आहे, हे समोर आल्याने पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोपही सेटलवाड यांनी केला.