शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

अंबरनाथमध्ये अनियमित पाणी पुरवठ्यात सुधारणा करण्याची मागणी

By पंकज पाटील | Updated: September 23, 2022 18:14 IST

पावसाळा असल्याने पावसाच्या पाण्याचा नागरिकांना नाईलाजाने वापर करावा लागतो.

अंबरनाथ: पावसाळा असूनही अंबरनाथच्या पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ भाजपाच्या वतीने अंबरनाथच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर परिसरातील नागरिकांनी आंदोलन केले.   

अंबरनाथच्या पूर्व भागातील ताडवाडी, हाल्याचा पाडा, अश्विनी हॉस्पिटल परिसरात गेल्या काही  दिवसांपासून अनियमित आणि अपुऱ्या  दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या निषेधार्थ भाजपाचे पदाधिकारी सर्जेराव माहूरकर यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या देण्यात  आला होता.  

पावसाळा असल्याने पावसाच्या पाण्याचा नागरिकांना नाईलाजाने वापर करावा लागतो. याशिवाय कधी कधी टँकर मागवावे लागतात याबाबत  माहूरकर यांनी संताप व्यक्त केला. पाणी टंचाईच्या समस्येवर लवकरच तोडगा काढला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा   माहूरकर यांनी मजीप्राच्या अधिकाऱ्यांना दिला.  

टॅग्स :ambernathअंबरनाथWaterपाणी