शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सेवानिवृत्तीचा मोबदला देण्यास होतोय विलंब, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 03:53 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत काम करणा-या मैल कामगारांना मे महिन्यात सेवानिवृत्त करण्यात आले. मात्र, त्यांना

ठाणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत काम करणा-या मैल कामगारांना मे महिन्यात सेवानिवृत्त करण्यात आले. मात्र, त्यांना अद्यापही सेवानिवृत्तीनंतरची रक्कम जिल्हा परिषदेकडून मिळाली नसल्याचा आरोप करून त्याविरोधात बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद कामगार युनियनद्वारे देण्यात आला आहे.मुरबाड तालुक्यातील शांताराम गोळे, बारकू बसमा, घारू ठोमरा, दौलत भागरत, केशव देशमुख आदी पाच मैलकुली कामगार सुमारे सहा महिन्यांपासून सेवानिवृत्त झाले आहेत. यानंतर, त्यांना मिळणारी रक्कम अद्यापही जिल्हा परिषदेकडून मिळाली नसून निवृत्तीवेतनही त्यांना लागू केले नाही. यामुळे या कर्मचाºयांची उपासमार होत आहे. या चतुर्थश्रेणी कर्मचाºयांना सेवारकमेसह गटविमा योजना, थकबाकी रक्कम आदी व निवृत्तीवेतन मिळणे अपेक्षित होते. यामुळे या कर्मचाºयांसाठी जि.प. कामगार युनियन बेमुदत उपोषण छेडण्याच्या तयारीत आहे.‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ या पद्धतीचा उपक्रम जिल्हा परिषदेकडून युद्धपातळीवर राबवला जात आहे. मात्र, त्यातही या कर्मचाºयांना अद्याप न्याय मिळालेला नाही. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम अधिकाºयांसह कर्मचारी जोरदारपणे राबवत आहेत. १० नोव्हेंबरपर्यंत सुरू असलेल्या या उपक्रमात या कर्मचाºयांच्या फायलींचा विचार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने करणे अपेक्षित आहे. अन्यथा, झीरो पेंडन्सी व दक्षता शपथ निष्फळ होण्याची दाट शक्यता आहे.