शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अवकाळी पावसाच्या वादळामुळे जिल्ह्यातील ५४ हेक्टरवरील आंब्यांसह नर्सरींचे नुकसान!

By सुरेश लोखंडे | Updated: March 17, 2023 18:27 IST

ठाणे जिल्ह्यात आधीच राजकारणांतील घटनांसह गुन्हेगारी पाश्वभूमीच्या घटना वाढत आहेत.

ठाणे : जिल्ह्यात आधीच राजकारणांतील घटनांसह गुन्हेगारी पाश्वभूमीच्या घटना वाढत आहेत. त्याकडे लक्ष वेधले जात असतानाच गुरूवारी संध्याकाळी अचानक हवामानात बदल हाेऊन वादळवारा सुरू झाला. त्यामुळे विद्यूत पुरवठा खंडीत हाेऊन उपनगरीय वाहतूक खाेळंबली. तर ग्रामीण भागातील अंबरनाथ, मुरबाड तालुक्यातील बहुतांशी नर्सरीतील विविध राेंपाचे नुकसान झाले.याशिवाय तब्बल ५४ हेक्टरमधील आंबराईतील आंब्याच्या नुकसानीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

वादळवाऱ्र्यासह अवकाळी पावसाच्या सरी ठाण्यासह कल्याण, डाेंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर आणि भिवंडीच्या शहरी व ग्रामीण भागाला बसला आहे. तब्बल १६ एमएम पाऊस पडल्याची नाेंद घेण्यात आलेली आहे. यामध्ये उल्हासनगरला सर्वाधिक पाऊस पडला. तर या खालाेखाल पाऊस व जाेरदार वादळवार्याचा फटका अंबरनाथ बदलापूर आणि मुरबाड तालुक्यातील शेतीला बसला आहे. कारले, दुधीभाेपळा, वाल आदींच्या वेलींनी या वार्यामुळे लाेळन घेतले आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकर्यांसह उल्हाळी भाताच्या नुकसानीलाही शेतकर्यांना काही अंशी ताेंड द्यावे लागले आहे.

पावसाळ्यात लागणार्या विविध राेपाची लागवड करून त्यांची वाढ करणार्या बहुतांशी नर्सरींमधील राेपांचे नुकसान झाले आहे. तर अंबरनाथ, मुरबाड परिसरातील ५४ हेक्टरच्या आंब्यांचे नुकसान झाले आहे. वार्यामुळे फळे गळून पडली आहे. तर ठिकठिकाणच्या फार्म हाऊसमधील लावण केलेले आंब्याची झाडे झुकल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले. या वृत्तास जिल्हा प्रशासनानेही दुजाेरा दिला आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे वेळीच करण्यासाठी मात्र कर्मचारी उपलब्ध नाही. बेमुदत संपामुळे पंचनाम्याची काम आता रखडली आहे.

या वादळी पावसामुळे नाशिक येथून आलेल्या शेतकर्यांच्या माेर्चाही या पावसात झाेडपला आहे. वासिंदे येथील मैदानावर थांबवण्यात आलेल्या या माेर्चातील शेतकर्यांना वादळाच्या धुळीने फार त्रास झाला. तर पावसादरम्यान त्यांनी ताडपत्री अंगावर घेऊन पावसापासून सुरक्षा केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पेटलेल्या वीटभट्या काही अंशी विझल्यामुळे नुकसान झाल्याचे बाेलले जात आहे. ओल्या विटाही विरघळल्या आहेत दरम्यान या वीटभट्टीवरील कामगारांची चांगलीच पळापळ झाली.