शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

दबंगगिरीकडून गांधीगिरीकडे

By admin | Updated: May 16, 2017 00:14 IST

महापालिकेच्या वतीने फेरीवाले, रिक्षावाले यांच्या विरोधात गेले सात दिवस सुरू असलेल्या कारवाईबाबत सोशल मीडियात विरोधी सूरही उमटू लागल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : महापालिकेच्या वतीने फेरीवाले, रिक्षावाले यांच्या विरोधात गेले सात दिवस सुरू असलेल्या कारवाईबाबत सोशल मीडियात विरोधी सूरही उमटू लागल्याने सोमवारी कारवाईकरिता सायंकाळी रस्त्यावर उतरलेले महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी चक्क नागरिकांशी संवाद साधत आपण करत असलेली कारवाई योग्य की अयोग्य, असा सवाल केला. सोमवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास ठाणे स्टेशन ते जांभळीनाका बाजारपेठ असा पाहणी दौरा आयुक्तांनी केला. या वेळी नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्यांची पथकेही त्यांच्या दिमतीला होती. या वेळी रस्त्यावर एकही फेरीवाला आढळून आला नाही. नियमाचे उल्लंघन करून रिक्षा पार्क करणाऱ्या रिक्षाचालकांना आणि वाहनचालकांना आयुक्तांनी आपली वाहने हलवण्याची तसेच शिस्तीत उभी करण्याची विनंती केली. आयुक्तांच्या या विनंतीला वाहनचालकांनीदेखील तितक्याच विनम्रतेने प्रतिसाद दिला. यापूर्वी जयस्वाल यांनी रिक्षावाले, वाहनचालक यांना स्वत: चौदावे रत्न दाखवले होते. त्याबद्दल फेसबुक, टिष्ट्वटर व व्हॉट्सअ‍ॅपवर विरोधी सूर उमटल्याने आयुक्तांनी आपल्या आक्रमकतेला मुरड घातल्याचे बोलले जाते. याच विरोधातील चर्चेची दखल घेत आयुक्तांनी काही नागरिकांशी संवाद साधून त्यांना आपल्या कारवाईबद्दल काय वाटते, याचा कानोसा घेतला आणि आपली भूमिका सांगितली.