शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यातील ६५ हजार हेक्टरवर भातासह अन्य पिकांची लागवड

By सुरेश लोखंडे | Updated: April 27, 2023 16:49 IST

२२ हजार क्वीटल भात बियाण्याचे नियाेजन

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरु झाली असून त्यासाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके या निविष्ठा मंजुरीचे नियाेजन करण्यात आले आहे. शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या या नियाेजनात यंदा जिल्ह्यात ५५ हजार हेक्टरवर भात लागवडीसह अन्य खरीप पिकांच्या खरीपाखालील क्षेत्र सर्वसाधारणपणे ६५ हजार हेक्टर एवढे निश्चित केले आहे. त्यासाठी भाताचे २२ हजार क्वींटल बियाणे व ५५ टक्के बदल अपेक्षित धरून १२ हजार १०० क्विंटलन बियाण्याचे नियाेजन करण्यात आले आहे.

भात बियाण्यांचा पुरवठा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व विविध खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांमार्फत हाेईल. याशिवाय ११ हजार ३९० मे.टन रासायनिक खतांची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. तर जिल्ह्यासाठी १० हजार ५२० मे.टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. यानुसार आज अखेर जिल्ह्यात दाेन हजार मे.टन खते उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे २० ते २५ हजार लिटर विविध किटकनाशके व बुरशीनाशकांची मागणी करण्यात आली आहे. रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी यांना आळा घालण्यासाठी व कृषि केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी सहा भरारी पथकांची स्थापना केल्याचे सुताेवाच ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले.

 

टॅग्स :thaneठाणे