शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दिवा शहर व परिसरातील गावांसाठी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 13:02 IST

मनसे आमदार राजू पाटील यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

कल्याण- दिवा शहर व परिसरातील गावांसाठी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करा अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे केली आहे.याबाबतचे पत्र सुद्धा गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

दिवा शहर आणि परिसरातील गावांसाठी वेगळे पोलीस स्टेशन असावे अशी मागणी वारंवार होत आहे.दिवा शहर आणि परिसराची लोकसंख्या पाच लाखापेक्षा जास्त आहे. परंतु दिवा परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन नसून मुंब्रा पोलीस स्टेशनला हा सर्व भाग जोडलेला आहे.मुंब्रा पोलीस स्टेशनवर आधीच भार असताना दिव्यातील पाच लाख पेक्षा अधिक लोकसंख्येच्या परिसराला केवळ २० ते २५ पोलीस कर्मचारी मिळतात.त्यामुळे दिवा शहर परिसरासाठी लोकसंख्येनुसार स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करावी, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे.दिवा शहरातील वाढत्या लोकसंख्येबरोबरच गेल्या काही वर्षात गुन्हेगारी वाढली आहे.

खून, चोऱ्या, दरोडे, विनयभंग, फसवणूक असे प्रकार वारंवार घडत आहेत. परंतु स्वतंत्र स्टेशन व वरिष्ठ दर्जाचे अधिकारी नसल्यामुळे अशा गुन्ह्यांची उकल होण्यास अचडण येत आहे. तरी तातडीने लक्ष घालून दिवा शहर व परिसरासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशनची निर्मिती करुन सहकार्य करावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांची गृहमंत्र्यांकडे केली आहे.तर याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.

टॅग्स :MNSमनसे