शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पुलाचे काम १ आॅक्टोबरपासून सुरू न झाल्यास जाणार न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 03:03 IST

कल्याण-भिवंडीला जोडणाऱ्या रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी खाडी पूल उभारण्याचे काम तीन महिन्यांपासून बंद होते.

कल्याण : कल्याण-भिवंडीला जोडणाऱ्या रस्त्यावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी खाडी पूल उभारण्याचे काम तीन महिन्यांपासून बंद होते. हे काम १ आॅक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले आहे. मात्र, हे काम सुरू न झाल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिला आहे.सहा पदरी खाडी पुलाचे काम ११ मार्च २०१६ ला सुरू झाले. हे काम २४ महिन्यांत म्हणजे ११ मार्च २०१८ ला पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते मुदतीत झाले नाही. कामापूर्वी प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार कंत्राटदाराने सादर केलेल्या आराखड्याला एमएमआरडीएने मंजुरी दिली. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला आॅक्टोबर २०१६ मध्ये सुरुवात झाली. पुलाच्या बांधकामासंदर्भात काही बदल मेरिटाइम बोर्डाने सुचविले. त्यानुसार कंत्राटदाराने सुधारित रचना केली. एमएमआरडीएने त्याला १२ जुलै २०१७ ला मंजुरी दिली. त्यानंतर खºया अर्थाने कामाला सुरुवात केली. त्यामुळे पुलाचा कामाला विलंब झाला.दरम्यान, तीन महिन्यांपासून पुलाचे काम कंत्राटदाराने बंद केल्याचा मुद्दा एमएमआरडीए आयुक्तांकडे झालेल्या आढावा बैठकीत उपस्थित झाला. त्यावर आयुक्तांनी कंत्राटदारांकडून काम बंद होते. आता १ आॅक्टोबरपासून कामाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट केले. पुलाचे काम सुरू न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशारा पाटील यांनी एमएमआरडीए आयुक्तांना दिला आहे.