शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आटगाव  रेल्वे स्थानकाजवळ भागलपूर एक्सप्रेसची कपलिंग तुटली, मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 13:25 IST

शाम धुमाळ कसारा : आज सकाळी साडेनऊ वाजताआसनगाव आटगाव दरम्यान मालगाडी बंद पडल्याने दीड तास कसाऱ्याकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली ...

शाम धुमाळ

कसारा : आज सकाळी साडेनऊ वाजताआसनगाव आटगाव दरम्यान मालगाडी बंद पडल्याने दीड तास कसाऱ्याकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर 11 वाजता मालगाडी दुरुस्त झाली व कसारा कडे येणारी वाहतुक् सुरु झाली . मात्र त्यानंतर अवघ्या 10 मिनटात कसारा कडे निघालेल्या भागलपूर एक्सप्रेसने आटगाव स्टेशन सोडल्यावर किलोमीटर क्रमांक 92 जवळ अचानक इंजिन पासून तिसऱ्या बोगी चे कपलिंग तुटून एक्सप्रेसचे काही डबे आटगाव दिशेने थांबले तर 3 डब्बे व इंजिन कसारा दिशे कडे थांबले. या प्रसंगामुळे भागलपूर एक्सप्रेस मधील शेकडो प्रवासी भयभीत झाले होते. काही दुर्घटना झाली म्हणून काही प्रवासी गाडीतून  खाली उतरले होते. दरम्यान दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर रेल्वेच्या कसारा येथील कर्मचाऱ्यांनी जाऊन भागलपूर एक्सप्रेसचे कपलिंग जोडले व लोकमान्य टिळक टर्मिनस मुबई भागलपूर एक्सप्रेस दुपारी 12,45 वाजता कसाऱ्याकडे रवाना केली.

आत्याधुनिक यंत्रणे मुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान गाडी भरधाव वेगात असताना भागलपूर एक्सप्रेस चे 3 डब्ब्या पासून चे कपलिंग तुटून् डबे वेगवेगळे झाले होते.परंतु हे डबे वेगळे झाल्यानंतर रुळावरून खाली न घसरता तात्काळ जागीच थांबले होते. मध्य रेल्वे च्या आधुनिक यंत्रणे द्वारे अनेक मेल एक्सप्रेस गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे यात कपलिंग तुटून काही घटना घडू नये म्हणून कपलिंग लगत असलेल्या एअर व्हॅक्युम प्रेशर पाईपला मेल एक्सप्रेस च्या सर्व डब्ब्यां च्या ब्रेक शी संलग्न केले आहे. जेव्हा एखाद्या मेल एक्स्प्रेस चे कपलिंग तुटते तेव्हा ह्या एअर प्रेशर पाईप मधील हवा लगेचच पूर्ण पणे लिक होते व ती हवा लिक झाली की एक्सप्रेस चे डब्बे हळू हळू जागीच थांबले जातात. त्यामुळे कपलिंग जरी तुटली तरी डब्बे रुळावरून खाली घसरत तर नाहीच परंतु एकावर एक पण चढत नाहीत .

जर भागलपूर एक्सप्रेस च्या डब्ब्यांना प्रेशर पाईप ची सुविधा नसती तर डब्बे रेल्वे रुळावरून घसरले असते किंवा एकावर एक चढले असते परिणमी मोठी दुर्घटना घडली असती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे