शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Thane Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२११ रुग्णांची वाढ; ४६ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 21:00 IST

अंबरनाथ शहरात २५१ रुग्ण सापडले आहे. तर, पाच मृत्यू झाले. या शहरात आता १७ हजार १२१ बाधितांसह मृतांची संख्या ३५६ आहे.

 ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे चार हजार २११ रुग्णांची वाढ रविवार झाली असून ४६ जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या चार लाख ५० हजार ५८७ झाली असून सात हजार २७८ मृतांची नोंद झाली आहे.  

ठाणे शहरातही आज तब्बल एक हजार ५४ रुग्ण सापडले असून या शहरात आतापर्यंत एक लाख १४ हजार ९३१ रुग्ण नोंदले आहेत. आज दहा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ६१३ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीला आज एक हजार ३२६ रुग्ण आढळून आले असून १० मृत्यू आहे. या शहरात आता एक लाख १६ हजार  ३७६ बाधीत असून एक हजार ३८५ मृतांची नोंद झाली.

उल्हासनगरला १२४ रुग्ण आढळले असून दोन मृत्यू झाले. या शहरात १८ हजार २८६  आठ बाधीत असून मृत्यू संख्या ४११ नोंदली आहे. भिवंडीला ६२ रुग्ण सापडला असून तीन मृत्यू आहेत. येथे नऊ हजार ४६६ बाधितांची तर, ३८९ मृतांची नोंद केली. मीरा भाईंदरला ४१९ रुग्ण सापडले असून नऊ मृत्यू आहे. या शहरात आता ४१ हजार ३७४ बाधितांसह ९८३ मृतांची संख्या आहे.  अंबरनाथ शहरात २५१ रुग्ण सापडले आहे. तर, पाच मृत्यू झाले. या शहरात आता १७ हजार १२१ बाधितांसह मृतांची संख्या ३५६ आहे. बदलापूरला १७९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण १७ हजार ७३० असून एक मृत्यू असल्याने मृत्यूची संख्या १५८ झाली. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २५२ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहे. या गांवपाड्यांत २५ हजार २६८ बाधीत झाले असून मृत्यू ६६२ झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस