शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४७९ रुग्ण वाढीसह १४ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 21:03 IST

Coronavirus In Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७९ ने वाढली असून १४ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३६ हजार ९२८ रुग्णांची व दहा हजार ८०३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

ठाणे - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४७९ ने वाढली असून १४ जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३६ हजार ९२८ रुग्णांची व दहा हजार ८०३ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील या रुग्ण संख्येत ठाणे शहरात आढळलेल्या १०० रुग्ण आढळले आहे. आज दिवसभरात चार मृत्यू झाले आहे. यासह शहरातील बाधितांची संख्या एक लाख ३४ हजार २३९ झाली आहे. तर मृतांची संख्या दोन हजार ३४ नोंदली गेली. कल्याण डोंबिवलीत १०३ बाधीत असून दोन मृत्यू आढळले आहे.  या शहरात एक लाख ३७ हजार‌ ३६० बाधितांसह दोन हजार ६०८ मृतांची नोंद झाली आहे.

उल्हासनगरमध्ये १० बाधीत व दोन मृत्यू झाले आहे. यासह शहरात २० हजार ८६७ बाधितांसह ५२२ मृतांची नोंद करण्यात आली आहे. भिवंडीत पाच बाधीत असून मृत्यू आढळला नाही. यासह या शहरातील दहा हजार ६५० बाधितांसह ४६० मृत्यू नोंद झाली आहे. मीरा भाईंदरला ७२ बाधीत असून मृत्यू नाही. या शहरातील ५० हजार ९९९ बांधिता व एक हजार ३४२ मृत्यूची नोंद झाली आहे.

अंबरनाथमध्ये १८ बाधीत व एक मृत्यू आहे . यामुळे आता येथील बाधितांची संख्या १९ हजार ८७९ व मृतांची संख्या ५१८  नोंदली गेली आहे. कुळगांव बदलापूर शहरात २० बाधीत सापडले. यासह येथील बाधीत २१ हजार २९४ तर मृत्यू एक आहे. एकूण ३४८ मृतांची नोंद झाली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४२ बाधीत सापडले असून दोन मृत्यू झाले आहे. यामुळे या ग्रामीण क्षेत्रात आजपर्यंत ३९ हजार ८१० बाधितांची व एक हजार १९२ मृतांची नोंद झाली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे