शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
4
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
5
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
6
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
7
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
8
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
9
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
10
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
11
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
12
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
13
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
14
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
15
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
16
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
17
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
18
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
19
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
20
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?

Coronavirus News: ठाणे जिल्हयात दिवसभरात दोन हजार १५० बाधीतांसह सर्वाधिक ५४ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:40 IST

गेल्या २४ तासांमध्ये ठाणे जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधित रु ग्णांची वाढ झाली. तर ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५५ हजार ३०४ तर मृतांची संख्या एक हजार ६१६ इतकी झाली आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे कल्याण डोंबिवलीमध्ये पुन्हा सर्वाधिक ६६१ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंदठाणे महानगर पालिकेच्या परिसरात बाधितांची ४१७ तर नऊ जणांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी देखिल कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ झाली. गेल्या २४ तासांमध्ये जिल्हयात दोन हजार १५० नवीन कोरोना बाधित रु ग्णांची वाढ झाली. तर ५४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही तब्बल ५५ हजार ३०४ तर मृतांची संख्या एक हजार ६१६ इतकी झाली आहे.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रात रविवारी देखिल सर्वाधिक ६६१ इतक्या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. तर आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे बाधितांची १२ हजार ८१३ तर मृतांची संख्या १८९ इतकी झाली. त्यापाठोपाठ ठाणे महानगर पालिकेच्या परिसरात बाधितांची ४१७ तर नऊ जणांच्या मृत्यूमुळे याठिकाणी बाधितांची १३ हजार ३४२ तर, मृतांची संख्या ५०८ इतकी झाली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात नविन ३१३ रुग्ण दाखल झाले. तर ११ जणाचा मृत्यू झाला. त्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या नऊ हजार ४४५ तर मृतांची संख्या ३०३ इतकी झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ११९ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी बाधितांची पाच हजार ५६८ तर मृतांची संख्या १९१ झाली. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ७९ बाधितांची तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ही दोन हजार ७८२ च्या घरात गेली असून मृतांची संख्याही १४६ च्या घरात पोहचली आहे. उल्हासनगरमध्ये रविवारी २८६ नविन रुग्णांची तर चौघांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची चार हजार २०० तर मृतांची संख्या ६७ झाली आहे. अंबरनाथमध्ये तब्बल १०० नविन रुग्ण दाखल झाले असून आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे याठिकाणी आता बाधितांची संख्या दोन हजार ६७४ तर मृतांची संख्या १०५ इतकी झाली. त्याचप्रमाणे बदलापूरमध्ये ४१ रु ग्ण नव्याने नोंदविले गेले. याठिकाणी एकूण बाधितांची संख्या आता एक हजार ३९३ झाली असून सुदैवाने कोणाचाही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे मृतांची संख्या ही २० आहे. तर ठाणे ग्रामीण भागात शनिवारप्रमाणेच रविवारी देखिल १३४ नवे रुग्ण दाखल झाले. तर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांची संख्या तीन हजार २७ इतकी झाली असून मृतांची संख्या आता ८७ च्या घरात पोहचल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस