शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Coronavirus: परराज्यांतून परतणाऱ्यांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष; मराठी एकीकरण समितीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 02:10 IST

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले.

मीरा रोड : कोरोनाच्या संसर्गामुळे लॉकडाऊन झाल्यावर गावाला गेलेले कामगार पुन्हा परतू लागले आहेत. परंतु परराज्यातून परतलेल्यांची नोंदणी केली जात नसून कोरोनाच्या अनुषंगानेही त्यांची नोंद होत नसल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले. सर्वात जास्त संख्या उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये परतणाऱ्यांची होती. परंतु परराज्यातील मूळगावी महाराष्ट्राच्या तुलनेत हाताला काम व उत्पन्न नसल्याने कामगार व कुटुंब पुन्हा परतू लागले आहेत. मीरा- भार्इंदरमधील लहान- मोठे उद्योग पुन्हा सुरू होऊ लागले असून अन्य लहान व्यवसाय सुरु होत आहेत. मूळ गावी परत जाण्यासाठी राज्य सरकारने कामगारांची रेल्वे व बसने मोफत प्रवासाची सोय केली होती. शिवाय असंख्य जण पायी वा टेम्पोमधून जात होते. पण आता अनेकजण पुन्हा मिळेल त्या मार्गाने रोजगारासाठी शहरात येत असताना त्यांची कोणतीच नोंदणी केली जात नाही. अशा लोकांना अलगीकरणात ठेवले जात नाही. कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी घेतली जात नाही असे समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख म्हणाले. परराज्यातून पोटापाण्यासाठी येणाºया लोकांची नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे. गृहमंत्र्यांनीही बाहेरून येणाºया कामगारांची नोंदणी केली जाईल म्हटले होते. परंतु पोलीस व पालिका नोंदणी करत नसल्याने पुन्हा बजबजपुरी माजेल. स्थानिकांना रोजगार मिळणार नाही अशी भीतीही व्यक्त केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMigrationस्थलांतरण