शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५१९२ रुग्णांची वाढ; ४६ जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 22:05 IST

ठाणे शहरात एक हजार १०८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख १३ हजार ८७७ झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे पाच हजार १९२ रुग्णांची वाढ शनिवारी झाली असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांसह मृतांच्या संख्येत ही काही अंशी घट झाल्याचे आज उघड झाले आहे. जिल्ह्यात आता चार लाख ४६ हजार ३७६ रुग्णांसह सात हजार २३२ मृतांची आजपर्यंत  नोंद झाली आहे.  

ठाणे शहरात एक हजार १०८ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता एक लाख १३ हजार ८७७ झाली आहे. शहरात आज आठ मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ६०३ नोंदल्या गेली आहे. कल्याण - डोंबिवलीत एक हजार ८९९ रुग्णांची आज वाढ झाली असून ११ मृत्यू झाले आहे. आतापर्यंत  एक लाख १५ हजार ५० रुग्ण बाधीत असून एक हजार ३७५  मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये १२६ रुग्ण सापडले असून तीन मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या १८ हजार १६२ झाली  असून ४०९ मृतांची संख्या आहे. भिवंडीला ६७ बाधीत आढळून आले असून दोन मृत्यू आहे. आता बाधीत नऊ हजार ६०५ असून मृतांची संख्या ३८९ आहे. मीरा भाईंदरमध्ये ५१८ रुग्ण आढळले असून न ऊ  मृत्यू आहे.या शहरात बाधितांची संख्या ४० हजार ९५५ असून मृतांची संख्या ९७४ नोंदली.

अंबरनाथला २११ ग्ण आढळले असून मृत्यू नाही. येथे बाधीत १६  हजार  ८७१ असून मृत्यू ३३५१ आहेत. बदलापूरमध्ये १९४ रुग्णांची नों द झाल्यामुळे बाधीत १७ हजार ५५१ झाले असून एकही मृत्यू नाही. मृत्यूची संख्या १५७ आहे. ग्रामीणमध्ये ४८९ रुग्णांची वाढ झाली असून पाच मृत्यू झाले. आता बाधीत २५ हजार १६ आणि आतापर्यंत ६५९ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या