शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

Coronavirus: भाज्यांची आवक थांबल्याने अ‍ॅपल मंडईची झाली कोंडी; ग्राहकही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 17:31 IST

भाज्यांचे दर दिवसागणिक बदलत असल्याने ग्राहक देखील तुलनात्मक विचार करतात. पण तरीही ग्राहकांमध्ये समाधान असल्याने काही दिवसांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा विक्रीला जोर येईल असा विश्वास युवा भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला

डोंबिवली: एपीएमसीत भाज्यांची आवक बंद झाल्याने अ‍ॅपल मंडईमध्ये भाज्या येणे कमी झाले आहे, त्यामुळे त्याद्वारे ऑनलाईन भाज्या मागवणा-या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा फटका थेट भाजी विक्रेत्यांना बसला आहे.

त्यामुळे अल्पावधीतच हा व्यवसाय चर्चेत आला असला तरी भाज्याच नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत असल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली. पहाटे पासून भाज्यांचा ट्रक येणार असेल तर कल्याण, बदलापूर मार्गावर तसेच अन्यत्र ताटकळत बसावे लागते. त्यात आता दुपारपर्यंतच भाजीचा व्यवसाय करण्यास परवानगी असल्याने अ‍ॅपवर जरी मागणी आली तरीही घरपोच सेवा देतांना अडथळे येत असल्याचे सांगण्यात आले. अ‍ॅपल मंडई ही संकल्पना नागरिकांना आवडली, सोयीची वाटल्याने सुरुवातीला गेल्या आठवड्यापर्यंत दिवसाला ७० ते ९० ऑर्डर यायच्या पण आता काही दिवसांपासून अवघ्या २०, २५ ऑर्डर येत असल्याने नियोजन करतांना गोंधळ उडत आहे.

त्यात भाज्यांचे दर दिवसागणिक बदलत असल्याने ग्राहक देखील तुलनात्मक विचार करतात. पण तरीही ग्राहकांमध्ये समाधान असल्याने काही दिवसांमध्ये परिस्थिती नियंत्रणात आल्यावर पुन्हा विक्रीला जोर येईल असा विश्वास युवा भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केला.  महापालिकेकडून सहकार्य मिळाले असले तरी सुरक्षा यंत्रणेला मात्र अ‍ॅपल मंडई बाबत सांगतांना काही अडचणी येत आहेत. त्यात काही मंडळींना पोलीसांच्या चौकशीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेकडून आता वाहनांना अ‍ॅपल मंडई संदर्भात ओळख लावण्यास सांगितल्याने भाज्यांची ने आण करतांना काहीसा त्रास कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. लवकरात लवकर भाज्यांची आवक सुरु होणे गरजेचे असून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा युवा व्यावसायिकांनी व्यक्त केली.