शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७२० रुग्ण सापडले; चार जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 20:42 IST

उल्हासनगरला २० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९२६ झाली

ठाणे : जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ७२० रुग्ण आढळले असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६२० बाधितांची नोंद झाली. दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार २९० झाली.    ठाणे शहरात १८३ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ६३ हजार ७१ झाली. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३९१ नोंदवली . कल्याण - डोंबिवलीत २४४ रुग्णांची वाढ झाली असून मृत्यू नाही. आता ६३ हजार ९६६ रुग्ण बाधीत असून एक हजार २०५ मृत्यूची नोंंद झाली आहे.  

उल्हासनगरला २० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ९२६ झाली. तर, ३७२ मृतांची नोंद आहे. भिवंडीला सात बाधीत असून मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ८१३ असून मृतांची संख्या.३५५ आहे. मीरा भाईंदरमध्ये ७१ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २७ हजार ३२७ असून मृतांची संख्या ८०४ झाली. 

अंबरनाथमध्ये १९ रुग्ण आढळल्याने आता बाधीत आठ हजार ८८९ असून एकही मृत्यू नाही. येथील मृत्यूची संख्या ३१५ झाले आहेत. बदलापूरमध्ये २५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत १० हजार ४२  झाले आहेत. या शहरात मृत्यू न झाल्याने मृत्यूची संख्या १२७ कायम आहे. ग्रामीणमध्ये १२ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू झाले. आता बाधीत १९ हजार ६३९ तर आतापर्यंत ५९७ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस