शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

Corona Vaccination: दहा लाख ठाणेकर डाेसच घेईनात! आरोग्य विभागाचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 7:47 AM

१० लाख ४० हजार लसीपासून वंचित

- स्नेहा मोरेमुंबई : देशासह राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला १६ जानेवारी रोजी नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. कोरोना विरोधातील महत्त्वाचे शस्त्र मानले जाणाऱ्या या लसीकरण मोहिमेचे महत्त्व अजूनही बऱ्याचा लाभार्थ्यांना समजले नसल्याचे समोर आले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, १० लाख ४० हजारांहून अधिक ठाणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतलेला नाही. राज्यात आरोग्य विभाग स्थानिक प्रशासनासह विविध पातळ्यांवर लस साक्षरतेचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही ठाणे, नाशिक, जळगाव, नांदेड, अहमदनगर या जिल्ह्यांत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर राज्यात केवळ आठ जिल्ह्यांत पहिला डोस न घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या एक लाखापेक्षा कमी आहे. त्यात सिंधुदुर्गमध्ये ३,५२०, वर्धा ३२,६५६, रत्नागिरी ३९,२८२, गोंदिया ५१,३०३, रायगड ७४,०८८, सातारा ९३,२६६ आणि चंद्रपूरमध्ये ९९,०८५ लाभार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नाही, अशी माहिती अहवालात नमूद आहे. पहिला डोस राहिलेले लाभार्थीठाणे     १०,४०,१५३ नाशिक      ८,०७,३७५ जळगाव     ६,८८,०६० नांदेड    ६,३६,९४० अहमदनगर     ६,१८,१८४ औरंगाबाद     ५,४०,५१६ बीड    ५,२३,७६८ कोविशिल्डचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थीपुणे    १०,२०,९१९ नाशिक     ६,१९,९५८ ठाणे    ६,४५,७६७ मुंबई    ६,०२,३०७ नागपूर     ५,६४,४२९ कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस न घेतलेले लाभार्थीबुलडाणा      १,५३,१८० अमरावती     ९२,७६१ वाशिम     ९०,८१६ यवतमाळ     ९०,१३५ लातूर      ८३,८२४

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस