शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

आदिवासींच्या नशिबी दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:14 IST

पाड्यातील ग्रामस्थ दोनदोन किलोमीटर अंतरावरून खड्ड्यांतून दूषित पाणी आणतात.

मुरबाड : तालुक्यात २० गावे व ३३ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई सुरू झाली असून पाडाळे धरणाजवळ असलेल्या खोपिवलीतील नागरिक ७० ते १०० रु पये मोजून शेजारील दोन किलोमीटर अंतरावरील मिल्हे गावातून बॅरलने पाणी आणून तहान भागवतात. माजगाव, कातकरीवाडी, पाटगाव पठार, माळशेजघाट पायथ्याशी जवळचे वाडे, पाड्यातील ग्रामस्थ दोनदोन किलोमीटर अंतरावरून खड्ड्यांतून दूषित पाणी आणतात.नदीनाले आटले असून विहिरींनी तळ गाठला आहे. रोजगार उपलब्ध नसल्याने शेकडो आदिवासी कातकऱ्यांचे वीटभट्ट्यांवर स्थलांतर झाले आहे. काही कुटुंबे तग धरून आहेत. त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी तहसीलदार सचिन चौधर यांच्याकडे केली आहे. दरम्यान, कामतपाडा, कातकरीवाडीला टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश पवार यांनी दिले.शहापूर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठाभातसानगर : शहापूर तालुक्यात सध्या १८ गावे, ६४ पाड्यांना १९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अजूनही १० गावे आणि २२ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. यंदाच्या टंचाई आराखड्यात ९० लाख खर्च करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. सध्या तालुक्यात ज्या ज्या गावपाड्यात पाणीटंचाई आहे त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. ज्यांचे प्रस्ताव आले आहेत त्यांनाही पाणी पुरवठा सुरु होईल. अशी माहिती गट विकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिली.

टॅग्स :water pollutionजल प्रदूषण