शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मुंब्रा शहराला बदनाम करण्याचा कट- जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 09:07 IST

मोबाइल गेमच्या आड धर्मांतर होते का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा: मोबाइल गेमच्या आडून ४०० मुलांचे धर्मांतर केल्याच्या बातम्या दाखवून विकासाच्या वाटेवर चाललेल्या मुंब्रा शहराला बदनाम करण्याचा कट सुरू असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.मुंब्रा शहराची बदनामी केल्याच्या निषेधार्थ सोमवारी संध्याकाळी येथील रेल्वे स्थानक ते पोलिस ठाण्याजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान रॅली काढण्यात आली. यात मोठ्या प्रमाणावर सर्वधर्मीय तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

बदनामीच्या कटाचे दूरगामी परिणाम येथील विकासावर तसेच गुंतवणुकीवर होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्या मुलांचे धर्मांतर करण्यात आले, त्यांची नावे जाहीर करा; अन्यथा मुंब्रा शहराची माफी मागा, अशी मागणीही त्यांनी केली. मोबाइल गेमच्या आड धर्मांतर होते का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड