शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

मुंब्रा शहराला बदनाम करण्याचा कट- जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 09:07 IST

मोबाइल गेमच्या आड धर्मांतर होते का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा: मोबाइल गेमच्या आडून ४०० मुलांचे धर्मांतर केल्याच्या बातम्या दाखवून विकासाच्या वाटेवर चाललेल्या मुंब्रा शहराला बदनाम करण्याचा कट सुरू असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.मुंब्रा शहराची बदनामी केल्याच्या निषेधार्थ सोमवारी संध्याकाळी येथील रेल्वे स्थानक ते पोलिस ठाण्याजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान रॅली काढण्यात आली. यात मोठ्या प्रमाणावर सर्वधर्मीय तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

बदनामीच्या कटाचे दूरगामी परिणाम येथील विकासावर तसेच गुंतवणुकीवर होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्या मुलांचे धर्मांतर करण्यात आले, त्यांची नावे जाहीर करा; अन्यथा मुंब्रा शहराची माफी मागा, अशी मागणीही त्यांनी केली. मोबाइल गेमच्या आड धर्मांतर होते का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड