शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

मुंब्रा शहराला बदनाम करण्याचा कट- जितेंद्र आव्हाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 09:07 IST

मोबाइल गेमच्या आड धर्मांतर होते का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.

लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंब्रा: मोबाइल गेमच्या आडून ४०० मुलांचे धर्मांतर केल्याच्या बातम्या दाखवून विकासाच्या वाटेवर चाललेल्या मुंब्रा शहराला बदनाम करण्याचा कट सुरू असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.मुंब्रा शहराची बदनामी केल्याच्या निषेधार्थ सोमवारी संध्याकाळी येथील रेल्वे स्थानक ते पोलिस ठाण्याजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकादरम्यान रॅली काढण्यात आली. यात मोठ्या प्रमाणावर सर्वधर्मीय तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

बदनामीच्या कटाचे दूरगामी परिणाम येथील विकासावर तसेच गुंतवणुकीवर होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. ज्या मुलांचे धर्मांतर करण्यात आले, त्यांची नावे जाहीर करा; अन्यथा मुंब्रा शहराची माफी मागा, अशी मागणीही त्यांनी केली. मोबाइल गेमच्या आड धर्मांतर होते का, असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड