शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

उल्हासनगरात काँग्रेसची भारत जोडो वर्धापनदिन निमित्त पदयात्रा

By सदानंद नाईक | Updated: September 9, 2023 18:15 IST

उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौक येथील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, पदयात्रेस सुरवात झाली.

उल्हासनगर : भारत जोडो अभियानाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहर काँग्रेसच्या वतीने पदयात्रेचे आयोजन केले होते. पदयात्रेत पक्षाचे नेते युसुफ अब्राहनी, शहराध्यक्ष रोहित साळवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, नेहरू चौक येथील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, पदयात्रेस सुरवात झाली. पदयात्रा गजानन मार्केट, सिरू चौक मार्गे पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष श्याम मढवी यांच्या कार्यालय येथे जाऊन, पदयात्रा समाप्त झाली. यावेळी झालेल्या कॉर्नर सभेत पक्षाच्या नेत्यांनी।मोदी सरकारच्या कारभारावर व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक असून देशातील द्वेषाचे वातावरण कमी करण्यासाठी पक्षाचे नेते राहुल गांधी प्रयत्न करीत असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहित साळवे यांनी दिली.

 काँग्रेस पक्षाचे नेते युसुफ अब्राहनी यांनी काँग्रेस काळात ३५० रुपयांना मिळणारे सिलेंडर, मोदींच्या काळात ११०० रुपयात विकले जात असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सिलेंडरात २०० रुपये कपात केले आहे. देशाला अखंडित ठेवण्यासाठी व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी राहुल गांधीं यांची भारत जोडो यात्रा महत्वाची व ऐतिहासिक असल्याचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले. यावेळेस माजी आमदार युसुफ अब्राहणी, शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे, सफाई कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष राधाचरण करोतीया, अझरुद्दीन खान, किशोर धडके, रोहित जुरयाने,नफामिदा शेख, राजेश मल्होत्रा, अहमद खान, नियाज खान, प्रा नारायण गेमनानी, टी एम राय, शंकर आहुजा, मनीषा महाकाळे, सिंधुताई रामटेके, विशाल सोनवणे, राकेश मिश्रा, निलेश जाधव, धीरज पाटोळे, संतोष मिंडे, दीपक सोनवणे, आबा साठे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तिथ होते. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा