शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सरवली ग्रामपंचायतीवर काँग्रेसने मिळवली सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 23:33 IST

सरपंचपदी संध्या चौधरी : उपसरपंचपदी करण मार्के विजयी

भिवंडी : तालुक्यातील‌ सरवली ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे युवा नेते दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून सरपंचपदी काँग्रेसच्या संध्या नितेश चौधरी तर उपसरपंचपदी करण किशोर मार्के यांचा दणदणीत विजय झाला. त्यांच्या या विजयाने काँग्रेस वर्तुळात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी अध्यासी अधिकारी सचिन निळे यांच्यासमवेत ग्रामविकास अधिकारी व्यंकटी धोंडगे यांनी काम पाहिले. सरपंचपदासाठी संध्या चौधरी यांना ११ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी रतन चौधरी यांना चार मते मिळाली. उपसरपंचपदासाठी मार्के यांना १० मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी मोनिका ठाकरे यांना पाच मते मिळाली. त्यामुळे संध्या चौधरी व किशोर मार्के यांची निवड जाहीर करण्यात आली. उभयतांची निवड जाहीर होताच समर्थकांकडून गुलाल उधळण्यात आला व फटाक्यांच्या आतषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला.सरावली ग्रामपंचायतीत एकूण १५ सदस्य असून त्यापैकी काँग्रेसचे आठ सदस्य होते. विरोधी पक्षाचे सात सदस्य होते. मात्र विरोधी गटातील तीन सदस्यांना आपल्या गोटात खेचण्यात काँग्रेसचे चोरघे यांना यश आले. आगामी काळात काँग्रेस पक्ष वाढीसाठी आपण असेच प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया चोरघे यांनी दिली. यावेळी युवा नेते विनोद ठाकरे, माजी सरपंच तुळशीराम पाटील, माजी सरपंच दिनकर ठाकरे, माजी सरपंच मुकुंद चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य जयहिंद चौधरी, गणेश चौधरी, माजी सभापती मोतीराम चोरघे, अभिमन्यू पाटील, युवा नेते सचिन ठाकरे, विद्याधर पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस