शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मुंबई-नाशिक मार्गावरील खचलेल्या पुलाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 03:09 IST

पाठपुराव्याला यश : वाहनचालकांना मिळाला दिलासा; अपघाताची भीती टळली

भातसानगर : मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापूर - चेरपोली दरम्यान रस्त्याच्या खचलेल्या भागाचे अखेर बांधकाम विभागाने काम केले. यामुळे प्रवासी तसेच वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मुंबई - नाशिक महामार्ग क्रमांक ३ वरील चेरपोली - गोठेघर दरम्यानच्या पुलावरील मातीचा भराव खचल्याने पुलाची अवस्था दयनीय झाली होती. पुलावरून वेगाने येणाऱ्या वाहनांना या खचलेल्या जागेचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती.

याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या नंतर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी या जागेची पाहणी करून तो ठराव तत्काळ मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर या खचलेल्या जागी भराव घालून काँक्रीटीकरण करण्यात आले. तातडीने हे काम केल्याबद्दल नागरिक, वाहनचालक तसेच प्रवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. यामुळे या मार्गावरील ही अपघाताची भीती आता कमी झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षा