शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मुंबई-नाशिक मार्गावरील खचलेल्या पुलाचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 03:09 IST

पाठपुराव्याला यश : वाहनचालकांना मिळाला दिलासा; अपघाताची भीती टळली

भातसानगर : मुंबई - नाशिक महामार्गावरील शहापूर - चेरपोली दरम्यान रस्त्याच्या खचलेल्या भागाचे अखेर बांधकाम विभागाने काम केले. यामुळे प्रवासी तसेच वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. मुंबई - नाशिक महामार्ग क्रमांक ३ वरील चेरपोली - गोठेघर दरम्यानच्या पुलावरील मातीचा भराव खचल्याने पुलाची अवस्था दयनीय झाली होती. पुलावरून वेगाने येणाऱ्या वाहनांना या खचलेल्या जागेचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती.

याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या नंतर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी या जागेची पाहणी करून तो ठराव तत्काळ मंजुरीसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर या खचलेल्या जागी भराव घालून काँक्रीटीकरण करण्यात आले. तातडीने हे काम केल्याबद्दल नागरिक, वाहनचालक तसेच प्रवाशांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत. यामुळे या मार्गावरील ही अपघाताची भीती आता कमी झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणेroad safetyरस्ते सुरक्षा