शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उल्हासनगरातील ट्रांझिट कॅम्पसाठी आयुक्तांकडे साकडे, ३८ इमारती कोसळून ४२ जणांचा गेला जीव

By सदानंद नाईक | Updated: May 5, 2025 20:25 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरात गेल्या काही वर्षात ३८ इमारती कोसळून ४२ नागरिकांचा जीव गेला. तसेच कोसळलेल्या इमारतीतील शेकडो नागरिक बेघर झाले असून महापालिकेने त्यांना हक्काचे ट्रांझिटकॅम्प उभारले नसल्याची खंत भाजप नेते राजेश वधारिया यांनी व्यक्त केली.

- सदानंद नाईक उल्हासनगर - शहरात गेल्या काही वर्षात ३८ इमारती कोसळून ४२ नागरिकांचा जीव गेला. तसेच कोसळलेल्या इमारतीतील शेकडो नागरिक बेघर झाले असून महापालिकेने त्यांना हक्काचे ट्रांझिटकॅम्प उभारले नसल्याची खंत भाजप नेते राजेश वधारिया यांनी व्यक्त केली. त्यांनी याबाबत आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

उल्हासनगर महापालिकेत महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिवसाचे आयोजन केले जाते. लोकशाही दिनाचे औचित्य साधून महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, माजी नगरसेवक सतरामदास जेसवानी यांच्यासह अन्य भाजप पक्षाच्या सहकार्यांनी आयुक्त मनिषा आव्हाळे यांची भेट घेतली. त्यांनी शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न उपस्थिती करून यापूर्वी ३८ इमारती कोसळून ४२ जणांचा बळी गेल्याची माहिती दिली. मात्र कोसळलेल्या इमारती मधील बेघर झालेल्या नागरिकांना हक्काचे घर अद्याप मिळाले नसल्याचे सांगितले. तसेच बेघर नागरिकांना खुनी खड्डा येथील दिड एकर जागेत ट्रांझिट कॅम्प उभारण्याची मागणी वधारिया यांनी आयुक्ताकडे केली.

शहरात धोकादायक इमारतीचा प्रश्न जैसे थे असून कोसळलेल्या धोकादायक इमारतीची पुनरबांधनी झाली नाही. याबाबतही वधारिया यांनी आयुक्त आव्हाळे यांना माहिती दिली. येणाऱ्या पावसाळ्यात आपत्कालीन वेळी महापालिकेचा ट्रांझिट कॅम्प असावा. यासाठी ट्रांझिट कॅम्प उभारण्याची मागणी राजेश वधारिया यांनी केली. राज्य शासनाने ट्रांझिट कॅम्प उभारणीला मंजुरी देऊन त्यासाठी निधी दिल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणुक 2022ulhasnagarउल्हासनगर