शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

बंदमुळे भाजीपाल्यासह धान्याची आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 05:05 IST

ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबईला होणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर बंदचा परिणाम झाला आहे

- सुरेश लोखंडे ठाणे : आरक्षणासाठी मराठा समाजाने वेगवेगळ्या दिवशी राज्यभरात जिल्हा बंदचे आंदोलन सुरू केले आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यासह मुंबई, नवी मुंबईला होणाऱ्या अन्नधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा आदी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यातच, मालवाहतूकदारांचाही संप सुरू आहे. परिणामी, शहरांकडे येणाºया या जीवनावश्यक वस्तूंची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.औरंगाबादमधील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या जलसमाधीच्या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या महाराष्टÑातील जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी बंद पुकारले जात आहेत. आंदोलकांकडून महामार्गांवरील वाहतूक अडवून जाळपोळ केली जात आहे. यामुळे जीवनावश्यक अन्नधान्य, भाजीपाला आदी मालवाहतूक करण्यास चालक धजावत नाहीत. ठिकठिकाणी दिवसभर होणाºया आंदोलनाची झळ रात्रीच्या दरम्यान होणाºया मालवाहतुकीलाही बसली आहे. भेदरलेले चालक गाडीवर बसण्यास तयार नाहीत. यामुळे नवी मुंबई या सर्वाधिक मोठ्या बाजार समितीसह ठाणे जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांमध्ये गुरुवारीदेखील अत्यल्प भाजीपाल्यासह अन्नधान्याची आवक घटल्याचे निदर्शनात आले.मालवाहतूक करणाºया ट्रक-टेम्पोंचा बेमुदत संप सुरू आहे. मात्र, त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीस वगळण्यास आले आहे. या संपादरम्यान जीवनावश्यक वाहतुकीवर परिणाम झाला नाही. परंतु, तीन दिवसांपासून ठिकठिकाणी झालेल्या बंदच्या आंदोलनामुळे अन्नधान्य, कडधान्य, भाजीपाला, कांदा-बटाटा, मसाला आदींचे सुमारे एक हजार ५०० ट्रक रोज होणारी मालवाहतूक मंगळवारी केवळ ८२ ट्रक आणि ८८४ टेम्पोंची आवक नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी सकाळी झाल्याचे निदर्शनास आले. याखालोखाल ४८ ट्रक आणि ९७ टेम्पो मालाची आवक कल्याण या द्वितीय क्रमांकाच्या बाजार समितीमध्ये झाली आहे. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाvegetableभाज्या