शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

प्रशासन, सत्ताधा-यांच्या दिरंगाईचा कळस, स्थगित महासभेचे कामकाज चालले पाच महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 01:48 IST

पालिका प्रशासन आणि सत्ताधाºयांच्या दिरंगाईने अक्षरश: कळस गाठला आहे. सप्टेंबरमध्ये स्थगित झालेल्या महासभेचे कामकाज जानेवारी उजाडला तरी पूर्ण झालेले नाही.

उल्हासनगर : पालिका प्रशासन आणि सत्ताधाºयांच्या दिरंगाईने अक्षरश: कळस गाठला आहे. सप्टेंबरमध्ये स्थगित झालेल्या महासभेचे कामकाज जानेवारी उजाडला तरी पूर्ण झालेले नाही. सतत सहा वेळा स्थगित झालेल्या सभेचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, उद्या दुपारी तीन वाजता ही स्थगित तर चार वाजता नियमित महासभा होणार आहे.महासभेच्या कामकाजात सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाचे नगरसेवक ढवळाढवळ, गोंधळ घालत असल्याने अनेक महासभा कामकाजाविना स्थगित करण्याची वेळ महापौरांवर आली. गोंधळ व दिरंगाईचा फटका विकासाला बसत आहे. महापौर मीना आयलानी यांनी १५ सप्टेंबरला बोलावलेल्या महासभेत गोंधळ व गदारोळ घातला. अखेर महापौरांनी सर्वसंमतीने महासभा स्थगित करून ९ आॅक्टोबरला सभा बोलावली. पुन्हा गोंधळामुळे महासभा स्थगित करून ३१ आॅक्टोबरला बोलावली.असे करता करता महासभेला चक्क जानेवारी महिना उजाडला आहे. एकाच महासभेच्या कामकाजाला जर अर्ध वर्ष लागत असेल तर महापालिकेचे कामकाज कोणत्या पध्दतीने चालते? याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे.हे आहेत महासभेतील विषय१५ सप्टेंबरच्या स्थगित महासभेत एकूण २३ विषय व प्रस्ताव आहेत. यामध्ये महापालिका शाळा क्रं-४ ही शारदा प्रसारक मंडळाला दरमहा ३० हजाराने भाडयाने देणे, महापालिका अधिकारी युवराज भदाणे यांना निलंबित करणे व अभिनंदन असे परस्पर विरोधी दोन ठराव, कल्याण ते अंबरनाथ रस्ता रूंदीकरणातील बाधितांना पर्यायी जागा देणे, मालमत्ता कर आकारणी चुकीची असून त्यात बदल करणे हे प्रस्ताव आहेत.