शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

भाईंदरच्या चौक येथील धारावी किल्यावर गडप्रेमीकडून स्वच्छता मोहीम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 22:15 IST

किल्ल्याच्या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच 

मीरारोड:- भाईंदर पश्विमेच्या चौक येथील समुद्र किनारी असलेल्या धारावी किल्ल्याची गडप्रेमीकडून  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमे दरम्यान किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या सापडल्याने दुर्गप्रेमीनी संताप व्यक्त करत प्रशासनाने या ठिकाणी किल्ल्याचे पावित्र्य राखण्यासाठी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली आहे . 

भाईंदर पश्विम येथील चौक डोंगरावर अर्धवट अवस्थेतील धारावी किल्ल्याचे चिमाजी अप्पांनी वसई किल्ल्यावर मिळवलेल्या विजयामध्ये मोठे योगदान आहे. वसई किल्ला हा चौकच्या डोंगरा समोर असल्याने पोर्तुगिजांची जलमार्गाने येणारी रसद तोडण्यासाठी तसेच वसई किल्ल्यावर हल्ला चढवण्यासाठी चिमाजी अप्पांनी धारावी किल्ल्याचा वापर केला होता. 

पुरातत्व विभाग , जिल्हा प्रशासन, स्थानिक महापालिका प्रशासनासह पोलीस व राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे या किल्ल्याची दुरावस्था झाली आहे. या किल्ल्याच्या वरच्या भागात पालिकेकडून सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. किल्याचा बुरुज व भिंतींचे अनेक ठिकाणी नुकसान केले गेले आहे . सदर किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व पाहता त्याचे पुनर्निर्माण करण्याची मागणी दुर्गप्रेमींनी सातत्याने चालवली आहे. 

पालिकेने चिमाजी अप्पांचा अश्वारूढ पुतळा उभारून उद्यान विकसित केले असले तरी किल्ल्याचा परिसर , भिंती , पायवाटा आदी देखील साफसफाई करून विकसित करणे आवश्यक आहे . या ठिकाणी दारुड्यांची मोठी जत्रा भारत असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासह सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी आहे. दुर्गप्रेमींनी किल्ल्याची साफसफाई करून येथील कचरा , दारूच्या बाटल्या , वाढलेली झुडपे आदी काढून किल्ला स्वच्छ केला . धारावी किल्ल्याच्या साफसफाईची मोहीम नियमितपणे राबवली जात असल्याचे दुर्गप्रेमींनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर