शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

भिवंडी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे गोपाळ नगर परिसरातील नागरिक हैराण, आमदार रईस शेख यांची घेतली भेट

By नितीन पंडित | Updated: July 22, 2023 20:50 IST

येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.

भिवंडी : भिवंडी मनपा मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गोपाळ नगर परिसरात अंतर्गत गटारे जमिनीदोस्त झाली असल्याने गटारातील पाणी रहिवासी संकुलनांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधी व दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.            गोपाळ नगर परिसरात महापालिकेने सुशोभीकरण केले असून हे सुशोभीकरण करताना मनपाने अंतर्गत गटार व नाल्यांबाबत कोणतेही नियोजन केले नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून बाजूला असलेल्या रहिवासी संकुलांबरोबरच दांडेकर विद्यालयात देखील हे पाणी भारत असते त्यामुळे सौचालय व गटारांचे पाणी देखील बाहेर येत असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी येत असते तसेच नागरिकांना होणार पाणी पुरवठा देखील दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असून या भागात असलेल्या मनपाच्या नाल्यावर कोणतेही संरक्षण नसल्याने या नाल्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील रहिवाश्यांनी आमदार शेख यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.         आमच्या मागणीकडे महापालिका आतापर्यंत दुर्लक्ष करत असल्याने अखेर शनिवारी आम्ही आमदार रईस शेख यांची भेट घेतली असून सदर विषय लवकरात लवकर मार्गी काढण्यात येणार असून घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे आश्वासन देखील आमदार शेख यांनी आम्हाला दिले असल्याची माहिती गोपाळ नगर रहिवाशांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी