शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

भिवंडी महानगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे गोपाळ नगर परिसरातील नागरिक हैराण, आमदार रईस शेख यांची घेतली भेट

By नितीन पंडित | Updated: July 22, 2023 20:50 IST

येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.

भिवंडी : भिवंडी मनपा मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गोपाळ नगर परिसरात अंतर्गत गटारे जमिनीदोस्त झाली असल्याने गटारातील पाणी रहिवासी संकुलनांमध्ये शिरत असल्याने येथील नागरिकांना दुर्गंधी व दूषित पाण्याचा सामना करावा लागत आहे. येथील रहिवासी संकुलनातील नागरिकांनी मनपा प्रशासनाकडे अनेक वेळा विनंती अर्ज करूनही मनपा प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने अखेर गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील नागरिकांनी आमदार रईस शेख यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन शेख यांना दिले.            गोपाळ नगर परिसरात महापालिकेने सुशोभीकरण केले असून हे सुशोभीकरण करताना मनपाने अंतर्गत गटार व नाल्यांबाबत कोणतेही नियोजन केले नसल्याने या भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत असून बाजूला असलेल्या रहिवासी संकुलांबरोबरच दांडेकर विद्यालयात देखील हे पाणी भारत असते त्यामुळे सौचालय व गटारांचे पाणी देखील बाहेर येत असल्याने या भागात प्रचंड दुर्गंधी येत असते तसेच नागरिकांना होणार पाणी पुरवठा देखील दूषित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले असून या भागात असलेल्या मनपाच्या नाल्यावर कोणतेही संरक्षण नसल्याने या नाल्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता देखील गोपाळ नगर रहिवासी संकुलनातील रहिवाश्यांनी आमदार शेख यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.         आमच्या मागणीकडे महापालिका आतापर्यंत दुर्लक्ष करत असल्याने अखेर शनिवारी आम्ही आमदार रईस शेख यांची भेट घेतली असून सदर विषय लवकरात लवकर मार्गी काढण्यात येणार असून घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे आश्वासन देखील आमदार शेख यांनी आम्हाला दिले असल्याची माहिती गोपाळ नगर रहिवाशांनी दिली आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडी