शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्र्यांची प्रदूषण मुक्तीची कळकळ उल्हासनगरातील कचऱ्याने निष्फळ?

By सुरेश लोखंडे | Updated: March 1, 2024 09:38 IST

मुंबई,ठाणेकराची प्रदूषणापासून सुटका व्हावी, सुंदर व स्वच्छ शहर राहावे, नागरिकांचे आयुर्मान, शुद्ध हवा मिळावी यासाठी पर्यावरण पुरक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली आहे.

ठाणे- मुंबई,ठाणेकराची प्रदूषणापासून सुटका व्हावी, सुंदर व स्वच्छ शहर राहावे, नागरिकांचे आयुर्मान, शुद्ध हवा मिळावी यासाठी पर्यावरण पुरक वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्याची मोहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेली आहे. स्वतः: झाडू घेऊन साफसफाई केली, गटारांची, नाल्यांची पाहणी करून प्रदूषण मुक्तीची कळकळ व्यक्त केली. त्यांच्या या चळवळीला बहुतांशी ठिकाणी लोकचळवळीची स्वरूप प्राप्त झाले. मात्र उल्हासनगरला अगदी त्याच्या उलट असल्याचे या उद्याना समोरील कचऱ्याच्या ढिगाऱ्र्यामुळे उघड झाले आहे.

नागरिकांनी, जाणकारांनी, उद्यांनां समोर, रहदारीच्या मोठ्या रस्त्यांवर कचरा कुंड्या नसाव्या, ठिकठिकाणी असल्या कुंड्या लोकांची वर्दळ नसलेल्या ठिकाणी ठेऊन त्यात कचरा साठणार नाही, पडून राहणार नाही याघी काळजी घेणवयाचे प्रत्यक्ष उल्हासनगर येथील अधिकाऱ्यांना सुचवले. पण जिथे जिथे अशी दुर्गंधी आहे तेथी वाड होताना अधिक दिसून येत आहे. कचरा वेचणाऱ्या महिलां त्यातील योग्य कचरा विकून उदरनिर्वाह करीत आहे. मात्र या कचर्याच्या विल्हेवाटीचा कोटींचा खर्च केवळ फायलींमध्ये रंगवून रस्त्यांवर मात्र कचरा जसाच्या तसा पडून असल्याचे वास्तव उल्हासनगर महानगरपालिका शहरातील ठिकठिकाण रस्त्यांवर दिसून येत आहे. त्याचे हे विदारक दृष्य चिड आणणारे आहे.