शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

खंबाळपाडा परिसरात रासायनिक पाणी रस्त्यावर; परिसरात दुर्गंधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 20:54 IST

रासायनिक पाण्याची टाकी झाली ओव्हरफ्लो

डोंबिवली: येथील खंबाळपाडा परिसरातील रासायनिक पाण्याचा साठा करणारी, तसेच ते पाणी वाहून नेणारी टाकी ओव्हरफ्लो झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास निदर्शनास आली. लाल रंगाचे घाण, उग्र दर्पाचे पाणी रस्त्यावरील नाल्यामध्ये पसरल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. याचा त्रास पादचारी, वाहनाचलक, कामगारांना झाला. 

महिनाभरापूर्वीच या परिसरात कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी विभाग सतर्क कसा होत नाही, असा सवाल भाजपाचे स्विकृत नगरसेवक राजन सामंत यांनी केला. सामंत त्या ठिकाणावरून जात असताना त्यांना ही टाकी ओव्हरफ्लो झाल्याचे लक्षात आले. ते म्हणाले की, हरित लवादाने प्रदूषण मंडळाला कोट्यवधींचा दंड ठोठावला. पण तरीही यंत्रणा मात्र सुधारलेली नाही. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनामधून हा खर्च वसूल करावा, तसेच जे कोणी दोषी असतील त्यांचे निलंबन करावे. यासंदर्भात उद्योग विकास मंत्र्यांनाही पत्रव्यवहार करणार असून प्रदूषण विभागाकडेही तक्रार करणार असल्याचे सामंत म्हणाले. कंपन्यांच्या आणि स्वत:च्या चांगभल्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात का घातला जातो, असा सवाल करत सामंत यांनी लाल रंगाचे रसायन मिश्रीत पाण्याचे फोटो व्हायरल केले. 

एकीकडे कंपन्यांचे सांडपाणी कुठेही रस्त्यावर येत नसल्याचा दावा महामंडळ, एमआयडीसी अधिकारी करतात तर मग खंबाळपाड्यातील टाकीतून बाहेर पडणारे जे लाल पाणी आहे, ते काय आहे असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे काम झाल्याचा दावा कोणीही करू नये, प्रत्यक्ष वस्तूस्थितीचा अभ्यास करावा असेही सामंत म्हणाले. यासंदर्भात महासभेमध्येदेखील आवाज उठवणार असून कंपन्यांपेक्षा नागरिकांच्या जीवाला महत्व द्या, असेही ते म्हणाले. यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. 

टॅग्स :dombivaliडोंबिवली