शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

‘संमेलनासाठी प्रायोजकांकडे पैसा कुठून येतो ते तपासा’

By admin | Updated: December 28, 2016 04:01 IST

गेल्या साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणावर खिरापती वाटल्या गेल्या, त्या गैर होत्या असे सांगत या साहित्य संमेलनांचे प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्यांकडे पैसा कुठून येतो हे पाहणे

बदलापूर : गेल्या साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणावर खिरापती वाटल्या गेल्या, त्या गैर होत्या असे सांगत या साहित्य संमेलनांचे प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्यांकडे पैसा कुठून येतो हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे मत लेखक विनय हर्डीकर यांनी मांडले. विचारयात्रा साहित्य संमेलनाच्या समारोप परिसंवादात ते बोलत होते.सध्या साहित्य संमेलनासाठी जो डामाडौल केला जातो तो नक्की कशासाठी असाही प्रश्न हर्डीकर यांनी विचारला. ‘साहित्य संमेलनाने नेमके काय साधते’ या परिसंवादात ते अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी संमेलनातून नेमके काय साध्य व्हावे यावरही परखड मत मांडले. साहित्य संमेलनात नव्या साहित्याचे वाचन, सादरीकरण व्हावे, वाचकांचा सहभाग वाढावा अशा संकल्पना त्यांनी यावेळी मांडल्या. राज्याच्या भाषा संचालिका मंजूषा कुलकर्णी यांनी संमेलनातील राजकारण आणि राजकारण्यांच्या सहभागावर आक्षेप घेतला. तसेच संमेलनाच्या विकेंद्रीकरणाची गरजही व्यक्त केली. तर मिलिंद जोशी यांनी साहित्य संमेलनात विचार कलह व्हावा, वाद नको अशी भूमिका मांडली. साहित्यिकाला सेलिब्रिटी म्हणून सादर करणे आवश्यक आहे. चित्रपटवाले कथा लेखकाला बोलवत नाही, राजकारणी सभेला साहित्यिकाला बोलवत नाही, मग आपण राजकारण्यांना का बोलवतो असा सवालही जोेशी यांनी केला. (प्रतिनिधी)संस्कृतचे ओझे झुगारा साहित्य महामंडळाने स्वत:मध्ये बदल करत अनेक ओझे फेकून देण्याची गरज आहे, असे हर्डिकर म्हणाले.मराठीवर संस्कृतचेही ओझे आहे. ते झुगारून द्या. दुसऱ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींना बोलावून काय साध्य होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.