शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

दिवसाला बारावीचा एकच पेपर तपासणार

By admin | Updated: February 19, 2016 02:27 IST

बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

ठाणे : बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून ठाणे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊन दिवसाला एकच पेपर तपासण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्ह्यातील दोन हजार शिक्षकांनी हा निर्णय घेतल्याची माहिती संघटनेने दिली आहे. जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्या अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यामध्ये आॅनलाइन संचमान्यता त्रुटी दूर कराव्यात, आयटी शिक्षकांना वेतन मिळावे, ४२ दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत कराव्यात, पायाभूत पदांच्या वेतनाचा प्रश्न अशा विविध प्रकारच्या २५ मागण्या असून त्या १५ आॅगस्ट २०१५ पूर्वी मान्य करून संघटनेचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते. मात्र, अद्याप त्या मागण्यांची पूर्तता न झाल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. शासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय चितळे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)