शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

वॉटरफ्रंट प्रोजेक्टला उच्च न्यायालयात आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 04:17 IST

पर्यावरणाची हानी होण्याची भीती

मुंबई: ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत ठाणे शहरात खाडीकिनारी वॉटरफ्रंट प्रोजेक्टचे काम काही ठिकाणी सुरू झाले आहे. या प्रोजेक्टमुळे पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने, ठाण्याचे रहिवासी रोहीत जोशी यांनी या प्रकल्पाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.मुंब्रा, खारेगाव, गायमुख, नागलाबंदर, कोपरी, मीठबंदर, साकेत, बाळकुम येथे पहिल्या टप्प्यातील कामाला दोन महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली. ठाणे पालिकेने मार्चमध्ये यासंबंधी वर्क आॅर्डर काढली. त्यासाठी खाडीलगतच्या दलदलीच्या जमिनीवर भराव टाकण्याचे काम सुरू आहे. यामुळे पर्यावरणाची हानी होणार असून, भविष्यात ठाण्यात पूर येऊ शकतो, अशी भीती याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे. ठाणे पालिकेने काढलेली वर्क आॅर्डर रद्द करावी व एमसीझेडएमने या प्रकल्पासाठी २०१५ मध्ये दिलेली मंजुरी रद्द करण्यात यावी, अशी विनंती रोहित जोशी यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकेनुसार, वॉटरफ्रंट प्रोजेक्टअंतर्गत ठाणेकरांना खाडीकिनारी खेळाचे मैदान, जॉगिंग ट्रॅक, गझेबो व अन्य मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी दलदलीच्या जमिनीवर भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. खाडीकिरनारची जमीन दलदलीची असल्याने, तसेच ती रस्त्याच्या उंचीपासून बरीच खाली असल्याने येथे पाणी साचण्याचा धोका लक्षात घेता, येथील जमीन रस्त्याच्या उंचीपर्यंत वाढविण्याचा आत्मघातकी निर्णय महापालिकेने घेतला आहे.> नियम धाब्यावरया प्रकल्पासाठी सीआरझेडच्या नियमांना धाब्यावर बसविण्यात आले आहे, तर खाडीकिनारची जमीन ही महसूल व मेरिटाइम बोर्डाच्या अधिपत्याखाली येते. मात्र, या विभागांशी सल्लामसलत करता व त्यांच्याकडून पूर्वपरवानगी न घेता हा प्रकल्प सुरू केला. कोपरी येथे भराव टाकताना मेरिटाइम बोर्डाने ठामपाच्या कंत्राटदाराला परवानगीशिवाय काम केल्याबद्दल नोटीस बजावली आहे, असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टthaneठाणे