शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत गोदाम विकासकाच्या फसवणुकीविरोधात शेतकऱ्यांचे साखळी उपोषण 

By नितीन पंडित | Updated: February 2, 2024 17:45 IST

शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागील चार दिवसांपासून सुरू केले आहे.

भिवंडी : तालुक्यातील वाशेरे गावातील शेतकऱ्यांना विकासकाने मागील चार वर्षांपासून भाडे दिले नसून गोदामांचा ताबा ही देत नसल्याने हवालदिल झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी साखळी उपोषण मागील चार दिवसांपासून सुरू केले आहे.

पडघा कल्याण रस्त्यावरील वाशेरे आमणे या गावातील सुमारे दोनशे एकर जमीन रेनिसेंस इंडस इन्फ्रा प्रा.ली.या कंपनीने शेतकऱ्यां सोबत काही जमीन विकत घेत सुमारे दोनशे एकर शेतजमीन विकसित करण्याच्या करारावर २००७ ते २०१२ दरम्यान घेतली.जमिनीच्या शासकीय व्यवहारासाठी शेतकऱ्यांकडून कुलमुखत्यार पत्र बनवून घेतले .या कागदपत्रांच्या आधारे विकासक कंपनीने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी गहाण ठेवून द डिझाईन इंडिया ग्रुप कडून कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले.परंतु त्यानंतर प्रोजेक्ट डबघाईस आल्याने कंपनी दिवाळखोरीत निघाली.त्यामुळे शेतकऱ्यांना मागील पाच वर्षां पासून त्यांच्या जमिनीचे भाडे देणे कंपनीने बंद केले.व जमिनीचा ताबा ही दिला जात नाही. कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने फेब्रुवारी २०२३ शेतकरी व कंपनी यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न झाला मात्र त्यातून शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही.अखेर हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी २९ जानेवारी पासून वाशेरे गावात रेनिसेंस इंडस इन्फ्रा प्रा.ली. या गोदाम संकुलाच्या प्रवेशद्वारा शेजारी साखळी उपोषणास सुरवात केली आहे.

शेतकऱ्यांवर गोदाम विकासकाने केलेल्या फसवणुकी मुळे भाडे मिळत नाही तर गोदामांचा ताबा ही दिला जात नाही यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले असून,शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी वरील गोदामात वाराई काम करू देण्यास मज्जाव केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे शासनाने वेळीच लक्ष देवून आमच्या जमिनी आमच्या ताब्यात मिळवून द्याव्यात अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिलीप केणे यांनी दिला आहे.या आंदोलना ठिकाणी भिवंडी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांची संबंधित गोदाम विकासक यांच्या सोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी