शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका, 13 ट्रेनचा मार्ग बदलला, दोन ट्रेन रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 12:58 IST

काल संध्याकाळपासून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला आहे.

कल्याण -  काल संध्याकाळपासून कल्याण, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसाचा फटका मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला आहे. उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे अंबरनाथ परिसरात रेल्वे रुळांवर पाणी आले असून, त्यामुळे मध्य रेल्वेच्या 13 ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर 6 रेल्वे गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबवण्यात आला आहे. तर दोन ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेचे पीआरओ सुनील उदासी यांनी रेल्वेच्या वाहतुकीविषयीची माहिती देताना सांगितले की, उल्हास नदीला आलेल्या पुरामुळे मध्य रेल्वेच्या 13 ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे. तर 6 रेल्वे गाड्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबवण्यात आला आहे. तर दोन ट्रेन रद्द करण्यात आल्या.'' 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेthaneठाणे