शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दिवाळी साजरी करा फक्त वाढीव १६० ग्रॅम साखरेत

By admin | Updated: November 2, 2015 02:01 IST

दिवाळी म्हटली की, लाडू, करंजी, साटोरी, शंकरपाळी, पाकातले चिरोटे आठवतात. त्यासाठी रेशनवर वाढवून मिळणारी साखर हा गोरगरीबांचा आधार असतो

पंकज रोडेकर, ठाणेदिवाळी म्हटली की, लाडू, करंजी, साटोरी, शंकरपाळी, पाकातले चिरोटे आठवतात. त्यासाठी रेशनवर वाढवून मिळणारी साखर हा गोरगरीबांचा आधार असतो. परंतु यंदा सरकारने रेशनवर दर माणशी फक्त १६० ग्रॅम साखर वाढवून दिल्याने दिवाळी साजरी करायची कशी? असा प्रश्न कार्डधारक जनतेला पडला आहे. पूर्वी मिळणाऱ्या खाद्यवस्तू सध्या रेशनिंग दुकानातून जवळपास हद्दपार झाल्या आहेत. तर या व्यतीरिक्त अन्य कोणत्याही चीजा रेशनवर सरकारने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. ठाणे शिधावाटप कार्यालयाच्या ‘फ’ या परिमंडळात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, नवी मुंबई या महानगरपालिक ांसह कुळगाव-बदलापूर आणि अंबरनाथ नगरपालिके तील कार्यक्षेत्रांचा समावेश आहे. तर,ठाणे जिल्हापुरवठा विभागात जिल्ह्यातील (ग्रामीण) कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या पाच तालुक्यांचा समावेश आहे. शासनाकडून १०० टक्क्यांप्रमाणे ग्रामीण आणि शहरी भागास मंजूर नियतन दर महिन्याला दिले जाते. यामध्ये गहू आणि तांदूळाचे प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय अन्न योजनांतर्गत नियतन दरमहा काढले जाते. दर महिन्यानुसार काढण्यात येणारे नियतन त्या तालुक्यांतील दुकानात पाठवण्यात येते. दिवाळीत ही ती वाढवून दिली आहे. तेल, डाळ आदी वस्तू अद्यापही आलेल्या नाहीत, अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली. दर महा निघणारे २ हजार ११२ क्विंटल साखरे चे नियतन त्यामुळे या महिन्यात २७८८ क्विंटल झाले. ‘‘शासनाकडून या दिवाळीसाठी फक्त साखर वाढवून आली असून ती प्रति माणशी ५०० ऐवजी ६६० ग्रॅम देण्यात येणार आहे. ती देखील फक्त ग्रामीण भागातील कार्डधारकांना मिळणार आहे. मात्र, तेल, डाळ व अन्य खाद्यवस्तू सध्या तरी उपलब्ध झालेल्या नाही.’’- मोहन नळदकर, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी