शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

साहित्य आणि भाषा या मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप नको - डॉ. नरेंद्र पाठक

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 21, 2023 19:07 IST

अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ठाणे : महाराष्ट्र सरकारमधील साहित्य संस्कृती मंडळ आणि भाषा सल्लागार समितीच्या कामकाजात आणि निर्णय प्रक्रियेत शासनातील उच्च अधिकारी आणि एकूणच नोकरशाहीचा हस्तक्षेप नसावा आणि ही मंडळे, समित्या या स्वायत्त असाव्यात. असे मत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.

डॉ. पाठक पुढे म्हणाले की, साहित्य,भाषा या क्षेत्रात अनेक वर्षे अभ्यास, चिंतन आणि व्यासंग असणार्‍या साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रातील जाणकार मंडळींचे ते काम आहे. त्या साठीच साहित्य क्षेत्रातील अभ्यासू अनुभवी व्यक्तिचे मंडळ अथवा समित्या शासना गठीत करते. ते काम अधिकार्‍यांचे निश्चितच नाही. तसेच साहित्य, संस्कृती ,कला, भाषा याच्या संवर्धनासाठी,साहित्य संमेलन आयोजन अशा उपक्रमासाठी अनुदान,पुरस्कार देणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. हा खर्च सांस्कृतिक गुंतवणूक असते. 

याबाबत अनुदान कपात करू नये. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची उद्विग्नता समजण्यासारखी आहे. अध्यक्षांच्या अधिकारावर नोकरशाहीचा दबाव असून चालणार नाही. गुणात्मक काम आणि कार्य विस्तार यासाठी आवश्यकता असल्यास मंडळ पुनर्रचना अथवा समित्यांचा विस्तार व्हावा. महत्त्वाचे म्हणजे या विषयात संबंधित खात्याचे मंत्री मा.दीपक केसरकर अजून मौन बाळगून आहे हे खेदजनक आहे. तरी या प्रकरणात मा.दिपकजी केसरकर यांनी तातडीने लक्ष घालावे आणि " "साहित्य संस्कृती संचालनालय " हा प्रयोग करू नये. नोकरशाहीच कारस्थान हाणून पाडावे अशी मागणी अखिल भारतीय साहित्य परिषद , महाराष्ट्र प्रदेश करत आहे.

टॅग्स :thaneठाणे