शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साहित्य आणि भाषा या मंडळाच्या कामात नोकरशाहीचा हस्तक्षेप नको - डॉ. नरेंद्र पाठक

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 21, 2023 19:07 IST

अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ठाणे : महाराष्ट्र सरकारमधील साहित्य संस्कृती मंडळ आणि भाषा सल्लागार समितीच्या कामकाजात आणि निर्णय प्रक्रियेत शासनातील उच्च अधिकारी आणि एकूणच नोकरशाहीचा हस्तक्षेप नसावा आणि ही मंडळे, समित्या या स्वायत्त असाव्यात. असे मत अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. नरेंद्र पाठक यांनी व्यक्त केले.

डॉ. पाठक पुढे म्हणाले की, साहित्य,भाषा या क्षेत्रात अनेक वर्षे अभ्यास, चिंतन आणि व्यासंग असणार्‍या साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रातील जाणकार मंडळींचे ते काम आहे. त्या साठीच साहित्य क्षेत्रातील अभ्यासू अनुभवी व्यक्तिचे मंडळ अथवा समित्या शासना गठीत करते. ते काम अधिकार्‍यांचे निश्चितच नाही. तसेच साहित्य, संस्कृती ,कला, भाषा याच्या संवर्धनासाठी,साहित्य संमेलन आयोजन अशा उपक्रमासाठी अनुदान,पुरस्कार देणे हे शासनाचे कर्तव्यच आहे. हा खर्च सांस्कृतिक गुंतवणूक असते. 

याबाबत अनुदान कपात करू नये. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची उद्विग्नता समजण्यासारखी आहे. अध्यक्षांच्या अधिकारावर नोकरशाहीचा दबाव असून चालणार नाही. गुणात्मक काम आणि कार्य विस्तार यासाठी आवश्यकता असल्यास मंडळ पुनर्रचना अथवा समित्यांचा विस्तार व्हावा. महत्त्वाचे म्हणजे या विषयात संबंधित खात्याचे मंत्री मा.दीपक केसरकर अजून मौन बाळगून आहे हे खेदजनक आहे. तरी या प्रकरणात मा.दिपकजी केसरकर यांनी तातडीने लक्ष घालावे आणि " "साहित्य संस्कृती संचालनालय " हा प्रयोग करू नये. नोकरशाहीच कारस्थान हाणून पाडावे अशी मागणी अखिल भारतीय साहित्य परिषद , महाराष्ट्र प्रदेश करत आहे.

टॅग्स :thaneठाणे