शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

भिवंडीत आढळली प्लास्टिकची अंडी?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:16 IST

भिवंडी तालुक्यातील सुरई येथील संतोष साळवी यांनी गावाजवळील माणकोली येथील कृष्णा सुपर मार्केट या दुकानातून ४० अंडी खरेदी केली.

भिवंडी : तालुक्यातील सुरई येथील संतोष साळवी यांनी गावाजवळील माणकोली येथील कृष्णा सुपर मार्केट या दुकानातून ४० अंडी खरेदी केली. त्यांची पत्नी मनीषा हिने त्या पैकी काही अंडी मुलांना खाण्यासाठी उकडली असता अंड्याच्या कवचाचे तुकडे निघत होते. तर त्यातील बलक खात असताना त्या अंड्याला नेहमीचा ओळखीचा वास येत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी संतोष यांना अंड्याबाबत सांगितले असता काही अंड्यांचा आकार ओबडधोबड आढळला. काही अंडी फोडून पाहिली तर त्यामधील बलक वास विरहित आढळला. त्यामुळे त्यांनी ठाणे येथील अन्न व औषध विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला.अन्न व औषध निरीक्षक माणिक जाधव यांनी संतोष साळवी यांच्या घरी जाऊन त्यांच्याजवळील सहा अंडी परीक्षणासाठी ताब्यात घेतली असून त्याची चाचणी झाल्यावरच ही अंडी नक्की कसली आहेत ही बाब स्पष्ट होईल. दरम्यान, उन्हाळ्यात बऱ्याचदा अंडी खराब होत असल्याने तसा काही प्रकार आहे का? हेही तपासले जाणार असल्याचे सांगण्यात आले.दरम्यान, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना राज्यात घडल्याने खळबळ उडाली होती. नेमका हा प्रकार कशामुळे घडला असावा याचा शोध सध्या घेतला जात आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी