शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटाच्या त्या तीन आमदारांच्या मतदारसंघावर भाजपाचा डाेळा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांचा टोला

By मुरलीधर भवार | Updated: October 2, 2022 16:13 IST

Thane News: ठाणे जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर भाजपचा डोळा आहे. शिवसेनेशी बंड करुन आमचा मतदार संघ आमच्या ताब्यात राहतो की नाही असा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे असाही चिमटा तपासे यांनी काढला आहे. 

- मुरलीधर भवार 

डाेंबिवली - बंड करणारे तीन आमदार ठाणे जिल्ह्यातील आहे. यातील एकाला पालकमंत्री केले असते तर लोकांची कामे झाली असती असा टोला राषट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी शिंदे गटाला लगावला आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा जागेवर भाजपचा डोळा आहे. आत्ता कल्याण पश्चिमेतील शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांचे काय होणार शेवटी शिवसेनेशी बंड करुन आमचा मतदार संघ आमच्या ताब्यात राहतो की नाही असा प्रश्न बंडखोर आमदारांना पडला आहे असाही चिमटा तपासे यांनी काढला आहे. 

डोंबिवलीत एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते तपासे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले आहे. राज्यातील सांस्कृतिक विभागाने हॅलो ऐवजी वंदे मातरम्चे बोला असे आदेश काढले आहे. हे काही नवीन नाही. ग्रामीण भागात लोकं बोलतात. आम्ही फार मोठे देशभक्त आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न काही पक्ष करीत आहेत. कोणतीही गोष्टीत दबावाने आणि स्वयंस्फूर्तीने झाली पाहिजे याकडे तपासे यांनी लक्ष वेधले आहे. शंभराजे देसाई यांना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यावर तपासे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी ठाणे जिल्ह्यात राहणारे असले तरी त्यांचे मूळ गाव हे सातारा जिह्र्यात आहे. शंभूराजे देसाई हे देखील सातारा जिह््याचे असल्याने कदाचित आपल्या गावचा एक सहकारी म्हणून त्यांना ठाणे जिल्हा पालक मंत्री पदाची जबाबदारी दिली असेल. दुख एकच वाटते. बंड करण्यात ठाणे जिल्ह्यातील प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर आणि विश्वनाथ भोईरत आहेत. यांच्यापैकी एका पैकी कोणाला ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाचा जबाबदारी दिली असती तर कल्याण डोंबिवलीचा चांगला विकास झाला असता असे तपासे यांनी सांगितले.

इतकेच नाही तर प्रताप सरनाईक आणि शिंदे यांच्या नाराजी आहे. त्यावर तपासे यांनी सांगितले की, भाजप हा शिंदे गटाचा राजकीय उपयोग करुन घेत आहे. ते जवळपास महाराष्ट्रातील सर्व नागरीकांना माहिती आहे. ज्यांनी बंड केले त्या 40 पैकी आमदारांना माहिती आहे की, पुढच्या वेळेस त्यांना काही ना काही त्रसा सामोरे जावे लागेल. भाजप डोळा ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा, कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ विधानसभा मतदार संघावर आहे. त्याच्यामुळे आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यात वादाची ठिणगी पडली. जो ईडीचा क्लोजर रिपोर्ट सरनाईक यांच्या संदर्भात दाखल झाला होता. तो पुन्हा उघडकीस आणला जातो की काय अशी चर्चा सरेआम सुरु झालेली आहे.

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा