शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

‘एकसंध देशासाठी भाजपाला हटवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 05:07 IST

भारतासारखा एकसंध देश हा भाजपाच्या स्वार्थीपणामुळे पोखरला जात असून याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कवाडे यांनी केला.

उल्हासनगर : देशाला एकसंध ठेवण्यासाठी भाजपामुक्त देश करा, असे आवाहन पीआरपीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकत्रित जयंतीनिमित्त कवाडे शहरात आले होते.उल्हासनगर पीआरपी पक्षाच्या वतीने कॅम्प नं.-१, जुना बस स्टॉपजवळ हा कार्यक्रम झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कवाडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या रोखठोक भाषणात मोदी-फडणवीस सरकारवर आसूड ओढले. देशात जातीजातींमध्ये कधी नव्हे एवढा तणाव निर्माण झाला असून नागरिकांची मने कलुषित झाली आहेत. प्रत्येक नागरिक एकमेकांकडे जातीच्या चष्म्यांतून बघू लागला आहे, असे त्यांनी सांगितले.भारतासारखा एकसंध देश हा भाजपाच्या स्वार्थीपणामुळे पोखरला जात असून याला सर्वस्वी मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप कवाडे यांनी केला. देशाला ज्ञानाचा मार्ग सांगणारे दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आदींची दिवसाढवळ्या हत्या होऊन अद्याप आरोपी सापडत नाही किंवा त्यांना शोधायचे नाही, अशी टीका त्यांनी केली.कोरेगाव-भीमा घटनेतील आरोपी सापडत नाही. मात्र, शांततेत महाराष्ट्र बंद करणाऱ्या ५८ हजार दलित नागरिकांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची धरपकड सुरू केली. शेतकरी, कामगार, दलित, मुस्लिम समाजाची मुस्कटदाबी होत असल्याचे ते म्हणाले.