शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी भाजप अल्पसंख्यांकांना शिक्षा करत आहे - आमदार रईस शेख 

By नितीन पंडित | Updated: June 28, 2024 19:02 IST

अल्पसंख्याक समाजासाठी कोणत्याही नवीन योजना या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात अंतरीम अर्थसंकल्प सादर करण्यात आला.महायुती सरकारने सादर केलेल्या राज्याच्या या अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांसाठी किंवा वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी भरीव काहीही दिलेले नाही.

अल्पसंख्याक समाजासाठी कोणत्याही नवीन योजना या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही.अर्थसंकल्पात अल्पसंख्याकांची एवढी मोठी निराशा कधीच झाली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी भाजप अल्पसंख्याकांना शिक्षा करत असल्याचे दिसते अशी प्रतिक्रिया व आरोप भिवंडी पूर्वचे समाजवादी पार्टीच्या आमदार रईस शेख यांनी राज्य सरकारवर केले आहेत.या अर्थसंकल्पातील सर्व घोषणा या जुन्याच घोषणा आहेत त्या नव्याने मांडल्या आहेत. अल्पसंख्याकांच्या महत्त्वाच्या विषयांकडे या अर्थसंकल्पात पूर्णपणे दुर्लक्ष केले असल्याचेही आमदार रईस शेख यांनी यावेळी सांगितले